Translate
Monday, December 31, 2018
Sunday, December 30, 2018
Saturday, December 29, 2018
Friday, December 28, 2018
Thursday, December 27, 2018
Wednesday, December 26, 2018
Tuesday, December 25, 2018
Monday, December 24, 2018
Sunday, December 23, 2018
Saturday, December 22, 2018
Friday, December 21, 2018
Thursday, December 20, 2018
Unknown Girl - Part 4
Unknown Girl - Part 4
ठाणे जिल्ह्यातील भुषण नावाचा मुलगा राहत होता. तो ६वी च्या वर्गात शिकत होता. एकदा सराव पेपर असल्याने वर्गात अभ्यासाचे वातावरण होते. तेव्हा भुषणकडे पुस्तक नव्हते. भुषण दुसराच्या पुस्तकातुन बघुन अभ्यास करत होता. तेव्हा वर्गात मुलांचा माॅनेटर नसल्याने मुलींची माॅनेटर वर्ग शांत ठेवत होती. भुषणकडे पुस्तक नसल्याने भुषणचा आवाज आला. त्यामुळे भुषणचे नाव फ़ळ्यावर लिहीले गेले. तेव्हा हे भुषणने बघितले तेव्हा भुषण मुलींची माॅनेटरला बोल्ला " माया ! मी कधी बोल्लो ! नाव खोड नाय तर बघ ! मग माॅनेटर बोल्ली काय करशील रे ? तेव्हा भुषण बोल्ला, "शाळा सुटल्यावर भेट", तेव्हा माॅनेटर खाबरली आणि तिने त्याचे नाव परत बोलणार नाहीना बोलुन खोडले. तेव्हा घंटा झाली आणि खेळायचा तास सुरु झाला. वर्गातील सर्वजण मैदानावर खेळायला गेले. तेव्हा मुलांनी पक्डा-पक्डी खेळ सुरु केला. तेव्हा अचानक भुषणची एका अनोळख्या मुलीशी धडक झाली. भुषणने त्या मुलीला विचारले, " तुला कुठं लागलं नाहीना ! हे बोलुन भुषण तिथुन निघुन गेला. मग वर्गात आल्यावर त्या मुलीचा विचार करत असताना त्याने मित्रांना विचारले, की कुणाला माहिती आहे का ? ती पोर कुठं राहते ते ? तेव्हा ते बोल्ले की आम्हांला नाही माहित तु कोणत्या पोरीबद्दल बोलतो ते. तेव्हा त्याने धडक झाल्याचे सांगितले तेव्हा मित्रांनी त्याला वेड्यात काढले. कारण तेव्हा तो शाळेच्या पाठिमागे बुवाच्या मळ्यात होता. बुवाच्या मळ्याचे नाव एेकल्यावर भुषणला चांगलाच घाम फ़ुटला ! कारण, बुवाच्या मळ्यात भुतं असतात.
ठाणे जिल्ह्यातील भुषण नावाचा मुलगा राहत होता. तो ६वी च्या वर्गात शिकत होता. एकदा सराव पेपर असल्याने वर्गात अभ्यासाचे वातावरण होते. तेव्हा भुषणकडे पुस्तक नव्हते. भुषण दुसराच्या पुस्तकातुन बघुन अभ्यास करत होता. तेव्हा वर्गात मुलांचा माॅनेटर नसल्याने मुलींची माॅनेटर वर्ग शांत ठेवत होती. भुषणकडे पुस्तक नसल्याने भुषणचा आवाज आला. त्यामुळे भुषणचे नाव फ़ळ्यावर लिहीले गेले. तेव्हा हे भुषणने बघितले तेव्हा भुषण मुलींची माॅनेटरला बोल्ला " माया ! मी कधी बोल्लो ! नाव खोड नाय तर बघ ! मग माॅनेटर बोल्ली काय करशील रे ? तेव्हा भुषण बोल्ला, "शाळा सुटल्यावर भेट", तेव्हा माॅनेटर खाबरली आणि तिने त्याचे नाव परत बोलणार नाहीना बोलुन खोडले. तेव्हा घंटा झाली आणि खेळायचा तास सुरु झाला. वर्गातील सर्वजण मैदानावर खेळायला गेले. तेव्हा मुलांनी पक्डा-पक्डी खेळ सुरु केला. तेव्हा अचानक भुषणची एका अनोळख्या मुलीशी धडक झाली. भुषणने त्या मुलीला विचारले, " तुला कुठं लागलं नाहीना ! हे बोलुन भुषण तिथुन निघुन गेला. मग वर्गात आल्यावर त्या मुलीचा विचार करत असताना त्याने मित्रांना विचारले, की कुणाला माहिती आहे का ? ती पोर कुठं राहते ते ? तेव्हा ते बोल्ले की आम्हांला नाही माहित तु कोणत्या पोरीबद्दल बोलतो ते. तेव्हा त्याने धडक झाल्याचे सांगितले तेव्हा मित्रांनी त्याला वेड्यात काढले. कारण तेव्हा तो शाळेच्या पाठिमागे बुवाच्या मळ्यात होता. बुवाच्या मळ्याचे नाव एेकल्यावर भुषणला चांगलाच घाम फ़ुटला ! कारण, बुवाच्या मळ्यात भुतं असतात.
Wednesday, December 19, 2018
Tuesday, December 18, 2018
Monday, December 17, 2018
Sunday, December 16, 2018
Saturday, December 15, 2018
जत्रा
जत्रा
एका गावात एकदा जत्रा होती. जत्र्याचा पहिला दिवस होता. गावात वेगवेगळी दुकाने आली. प्रत्येक घरात काहीना काही शाकाहारी पदार्थ शिजत होते. काही घरातुन नैवैद्य देवळात जात होते. संध्याकाळी पाहुणी जेवायला आली. दुसरा दिवशी मासाहारी जेवण असल्याने प्रत्येक ठिकाणी बकरी कापुन त्याचे मटण रात्री पाहुण्यांना खायला दिले. पण बाहेरच्या दुसरा गावातुन आलेल्या पाहुण्यांनी एका माणसाला विचारले कि, प्रत्येक घरात जेवण आणि रात्रीचा कार्यक्रम नाही. त्याला काय जत्रा म्हणार ? काही लोकांनी त्याची साथ देऊन गावाला नाव ठेवले.
एका गावात एकदा जत्रा होती. जत्र्याचा पहिला दिवस होता. गावात वेगवेगळी दुकाने आली. प्रत्येक घरात काहीना काही शाकाहारी पदार्थ शिजत होते. काही घरातुन नैवैद्य देवळात जात होते. संध्याकाळी पाहुणी जेवायला आली. दुसरा दिवशी मासाहारी जेवण असल्याने प्रत्येक ठिकाणी बकरी कापुन त्याचे मटण रात्री पाहुण्यांना खायला दिले. पण बाहेरच्या दुसरा गावातुन आलेल्या पाहुण्यांनी एका माणसाला विचारले कि, प्रत्येक घरात जेवण आणि रात्रीचा कार्यक्रम नाही. त्याला काय जत्रा म्हणार ? काही लोकांनी त्याची साथ देऊन गावाला नाव ठेवले.
Friday, December 14, 2018
विश्वास (Trust)
विश्वास (Trust)
एका गावात मोहन नावाचा मुलगा राहत होता. तो बेरोजगार होता. त्यामुळे त्याने त्याच्या कामाचे कागदपत्र गावातील सरपंच, सदस्य व इतर नामांकित व्यक्तींना दिले. १ महिन्यानंतर त्याने सगळ्यांकडे जाऊन विचरले तर त्यांच्याकडुन एकच वाक्य आले. कि आम्ही कागदपत्रे पुढे पाठवली आहेत. आता जागा खाली झाल्या तर आम्ही तुला सांगु ! त्यामुळे निराश होऊन त्याला ४ महिने घरी बसावे लागले. शेवटी दुसरा दिवशी सदस्याने सांगितले की, एका ठिकाणी जागा खाली आहे. करशील का तिथे काम ? तो लगच हा म्हणुन दुसरा दिवशी कामाच्या ठिकाणी गेला. पण तेथे त्याला कळले की येथे १ लाख रुपये भरावे लागतील. तेव्हाच काम करु शकतो. असे एेकुण त्याने सदस्याला फ़ोन लावला तर सदस्य बोल्ले की, तुम्हाला नोकरी हवी तर पैसे भरावेच लागतील. तेव्हा हे एेकुण त्याने फ़ोन कट केला. आणि सरळ त्याने सदस्याशी भेट घेतली तर तो म्हणाला कि, तुला काम हवं होते. तर ते मी दिले. तेव्हा मोहन बोल्ला कि साहेब मी तुमच्यावर विश्वास ठेवुन काम बघायला सांगितले तर, तुम्ही माझा विश्वास तोडला. त्यांमुळे त्याने नव्याने स्वत: काम बघायला सुरुवात केली.
एका गावात मोहन नावाचा मुलगा राहत होता. तो बेरोजगार होता. त्यामुळे त्याने त्याच्या कामाचे कागदपत्र गावातील सरपंच, सदस्य व इतर नामांकित व्यक्तींना दिले. १ महिन्यानंतर त्याने सगळ्यांकडे जाऊन विचरले तर त्यांच्याकडुन एकच वाक्य आले. कि आम्ही कागदपत्रे पुढे पाठवली आहेत. आता जागा खाली झाल्या तर आम्ही तुला सांगु ! त्यामुळे निराश होऊन त्याला ४ महिने घरी बसावे लागले. शेवटी दुसरा दिवशी सदस्याने सांगितले की, एका ठिकाणी जागा खाली आहे. करशील का तिथे काम ? तो लगच हा म्हणुन दुसरा दिवशी कामाच्या ठिकाणी गेला. पण तेथे त्याला कळले की येथे १ लाख रुपये भरावे लागतील. तेव्हाच काम करु शकतो. असे एेकुण त्याने सदस्याला फ़ोन लावला तर सदस्य बोल्ले की, तुम्हाला नोकरी हवी तर पैसे भरावेच लागतील. तेव्हा हे एेकुण त्याने फ़ोन कट केला. आणि सरळ त्याने सदस्याशी भेट घेतली तर तो म्हणाला कि, तुला काम हवं होते. तर ते मी दिले. तेव्हा मोहन बोल्ला कि साहेब मी तुमच्यावर विश्वास ठेवुन काम बघायला सांगितले तर, तुम्ही माझा विश्वास तोडला. त्यांमुळे त्याने नव्याने स्वत: काम बघायला सुरुवात केली.
Thursday, December 13, 2018
नविन मित्र (New Friends)
नविन मित्र
मुंबई शहरातील एका गावात अनिल नावाचा मुलगा राहत होता. तो मुंबई शहरात नोकरी करत होता. कामात त्याला खुप माणसे पाहावयास मिळाली. काही लोकांशी त्याची मैत्री झाली. त्यात काही लोक वाईट होते. तर काही लोक चांगलेसुद्धा होते. कामात एकदा त्याच्या साहेबाने भरपुर काम दिले होते. पण ते काम त्याच्या कामाच्या बाहेर होते. तरीही त्याने प्रयत्न करुन ते काम करुन दिले. पण त्याचा काही फ़ायदाच झाला नाही, कारण साहेबाला पुर्ण काम वेळेत करुन पाहिजे होते. आणि त्याने हे काम १ तास थांबवुन पुर्ण केले होते. तरीही त्याला बोलणे खावावे लागले. शेवटी एक चांगला मित्र होता. त्याने त्याला सांगितले कि, तु दुसरे काम बघ ! हे काम सोडुन दे ! ह्या कामात तु कितीही चांगले काम करण्याचा प्रयत्न केला पण तुझे कौतुक होणार नाही. त्यामुळे तो उदास असायचा. एका दिव़शी त्याने काही कारणाने काम सोडुन दिले. पण त्याचे काही कालांतरात झालेले चांगले मित्र त्याला अजुनही विचारत होते.
मुंबई शहरातील एका गावात अनिल नावाचा मुलगा राहत होता. तो मुंबई शहरात नोकरी करत होता. कामात त्याला खुप माणसे पाहावयास मिळाली. काही लोकांशी त्याची मैत्री झाली. त्यात काही लोक वाईट होते. तर काही लोक चांगलेसुद्धा होते. कामात एकदा त्याच्या साहेबाने भरपुर काम दिले होते. पण ते काम त्याच्या कामाच्या बाहेर होते. तरीही त्याने प्रयत्न करुन ते काम करुन दिले. पण त्याचा काही फ़ायदाच झाला नाही, कारण साहेबाला पुर्ण काम वेळेत करुन पाहिजे होते. आणि त्याने हे काम १ तास थांबवुन पुर्ण केले होते. तरीही त्याला बोलणे खावावे लागले. शेवटी एक चांगला मित्र होता. त्याने त्याला सांगितले कि, तु दुसरे काम बघ ! हे काम सोडुन दे ! ह्या कामात तु कितीही चांगले काम करण्याचा प्रयत्न केला पण तुझे कौतुक होणार नाही. त्यामुळे तो उदास असायचा. एका दिव़शी त्याने काही कारणाने काम सोडुन दिले. पण त्याचे काही कालांतरात झालेले चांगले मित्र त्याला अजुनही विचारत होते.
Wednesday, December 12, 2018
एक दिवस काम (One Day Work)
एक दिवस काम (One Day Work)
एका गावात एक भिखाजी नावाचा माणुस राहत होता. तो खुप गरीब होता. एकदा तो आणि त्याची बायको व एक मुलगा असे तिघेजण मामाच्या गावाला गणपतीच्या सणानिमित्त निघाले होते. अचानक त्याच्या बसचा दुरदेेैवी अपघात झाला. त्या अप्घातात त्याची बायको आणि मुलगा हे दोघे कायम सोडुन गेले. त्यादिवशी त्याला वेड लागले. त्यामुळे तो असाच इकडे-तिकडे भटकत होता. रस्त्यात त्याचा गाडीला ठोकुण अपघात झाला. त्या अपघातात त्याची स्म्रुति परत आली. एकदा असाच गावातुन जाताना त्याला एका मोठ्या दुकाणदाराचे घर दिसले . त्या घरातुन तो दुकानदार बाहेर येताना दिसतास भिखाजी त्याच्याकडे गेला. त्याला बोल्ला की " साहेब मला खायला द्या", मी तुमचे कोणतेही काम करेन! तेव्हा त्या साहेबाने त्याला दुकानाची देखरेख करायचे काम दिले. दुपारनंतर काही चोर दुकानात शिरले . त्यावेळी दुकानाचा मालक बाहेर गेला होता. भिखाजीने चोरांना रक्तबंबाळ केले . जेव्हा दुकानाचा मालक आला तेव्हा त्याला भिखाजीने संपुर्ण घटना सांगितल्यावर त्या मालकाने त्याला दुकानाचा संपुर्ण कारभार त्याच्याकडे दिला. तेव्हा त्याचा मालक त्याला शब्दात बोल्ला की, " एका दिवसाच्या कामात तु तुझे नशीब काढलेस !
एका गावात एक भिखाजी नावाचा माणुस राहत होता. तो खुप गरीब होता. एकदा तो आणि त्याची बायको व एक मुलगा असे तिघेजण मामाच्या गावाला गणपतीच्या सणानिमित्त निघाले होते. अचानक त्याच्या बसचा दुरदेेैवी अपघात झाला. त्या अप्घातात त्याची बायको आणि मुलगा हे दोघे कायम सोडुन गेले. त्यादिवशी त्याला वेड लागले. त्यामुळे तो असाच इकडे-तिकडे भटकत होता. रस्त्यात त्याचा गाडीला ठोकुण अपघात झाला. त्या अपघातात त्याची स्म्रुति परत आली. एकदा असाच गावातुन जाताना त्याला एका मोठ्या दुकाणदाराचे घर दिसले . त्या घरातुन तो दुकानदार बाहेर येताना दिसतास भिखाजी त्याच्याकडे गेला. त्याला बोल्ला की " साहेब मला खायला द्या", मी तुमचे कोणतेही काम करेन! तेव्हा त्या साहेबाने त्याला दुकानाची देखरेख करायचे काम दिले. दुपारनंतर काही चोर दुकानात शिरले . त्यावेळी दुकानाचा मालक बाहेर गेला होता. भिखाजीने चोरांना रक्तबंबाळ केले . जेव्हा दुकानाचा मालक आला तेव्हा त्याला भिखाजीने संपुर्ण घटना सांगितल्यावर त्या मालकाने त्याला दुकानाचा संपुर्ण कारभार त्याच्याकडे दिला. तेव्हा त्याचा मालक त्याला शब्दात बोल्ला की, " एका दिवसाच्या कामात तु तुझे नशीब काढलेस !
Tuesday, December 11, 2018
School Poster
School Poster
ठाणे जिल्ह्यातील एका शाळेत राहुल नावाचा मुलगा शिकत होता. अक्षय शाळेत हुशार असुन खोड्कर जास्त होता. एकदा शाळेत अक्षयने लहान टाॅच आणली होती. मग तेव्हा हिंदीचा तास चालु होता. तेव्हा सर शिकवत होते. सरांनी चष्मा घातला होता तेव्हा त्याने विचार केला की सरांच्या चष्मावर लाईट मारुन बघु म्हणुन त्याने सरांच्या चष्मावर लाईट मारली . तेव्हा सरांना खुप राग आला तेव्हा सरांनी त्याला खुप मारले. मग दुसरा दिवशी त्याने रागात सरांचा उघडा फ़ोटो शाळेच्या नोटिस बोर्डवर लावला. तेव्हा सरांनी चौकशी केल्यावर लावणारा शेवटपर्यत सापडलाच नाही.
Monday, December 10, 2018
शेजारी(Neighbours)
शेजारी(Neighboursएका गावात अजय नावाचा मुलगा राहत होता. त्याने आताच गेल्या महिन्यात १0 वी चा रिझल्ट शाळेतुन आणला होता. त्यामुळे तो कामाच्या शोधात मुंबई शहरात गेला. एका कंपनीत त्याला काम मिळाले, पण राहण्याची सोय नव्हती. तेव्हा त्याचे जवळचे शेजारचे तेथे राहत हेते. तर त्याच्याकडे तो रोज राहुन कामाला जात होता. काम त्याचे आवडीचे असल्याने त्याला दुसरा ठिकाणी काम मिळत नव्हते. म्हणुन त्याला जबरदस्ती तेथे राहुन काम करावे लागले. दोन महिने झाल्यावर शेजारचे त्याला विचाराला सुरुवात केली, कि तुला दुसरीकडे काम कधी मिळेल ? लवकर काम बघ ! येथे जागा नाही ! अशाप्रकारे त्याला त्याच्या शेजारचे त्रास द्याला सुरुवात केली.
Sunday, December 9, 2018
नातेवाईक
एका गावात अजय नावाचा मुलगा राहत होता. त्याने आताच गेल्या महिन्यात १५ वी चा रिझल्ट शाळेतुन आणला होता. त्यामुळे तो कामाच्या शोधात मुंबई शहरात गेला. एका कंपनीत त्याला काम मिळाले, पण राहण्याची सोय नव्हती. तेव्हा त्याचे जवळचे नातेवाईक तेथे राहत हेते. तर त्याच्याकडे तो रोज राहुन कामाला जात होता. काम त्याचे आवडीचे असल्याने त्याला दुसरा ठिकाणी काम मिळत नव्हते. म्हणुन त्याला जबरदस्ती तेथे राहुन काम करावे लागले. दोन महिने झाल्यावर नातेवाईकांनी त्याला विचाराला सुरुवात केली, कि तुला दुसरीकडे काम कधी मिळेल ? लवकर काम बघ ! येथे जागा नाही ! अशाप्रकारे त्याला त्याच्या नातेवाईकांनी त्रास द्याला सुरुवात केली.
Saturday, December 8, 2018
Friday, December 7, 2018
Thursday, December 6, 2018
Wednesday, December 5, 2018
Tuesday, December 4, 2018
Monday, December 3, 2018
Sunday, December 2, 2018
Village - एक गाव
Village - एक गाव
पालघर तालुक्यात एक नावाजलेले गाव होते. त्या गावात नेहमी वेगवेगळ्या घटना उघडतीस येत होत्या. .
एकदा गावात एक भला मोठा साप एका टाळा लावलेल्या घरात शिरला होता. सापाला बघण्यासाठी घराच्या बाहेर प्रचंड गर्दी जमली होती. तेव्हा घराचे मालक गर्दी बघुन घाबरले. तेव्हा त्याना कळले की, घरात साप घुसला आहे. पण तो साधारण नसुन एक अजगर होता. तेव्हा गावात पोलीसांना बोलावले. पण पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले नाही. शेवटी पोलिसांनी एक युक्ती केली. कसे-बसे घरातील किमती सामान बाहेर काढून सापाला मारने. कारण साप हा आकाराने मोठा होता. मग घरात एक गॅस-सिलेडर असल्याने त्याचा स्पोट घडवुन आण्याची कल्पना पोलिसांची होती. सिलेंडरला पेट होताच घराच्या आजु-बाजुला असलेली माणसे दुर गेली. तेव्हा एक भयंकर स्पोट घडवुन आला. सापाचे तुकडे-तुकडे झाले. घरात पोलिस गेले तेव्हा घरातील पसरलेले सापाचे तुकडे मटनासारखे शिजलेले दिसुन येत होते.
पालघर तालुक्यात एक नावाजलेले गाव होते. त्या गावात नेहमी वेगवेगळ्या घटना उघडतीस येत होत्या. .
एकदा गावात एक भला मोठा साप एका टाळा लावलेल्या घरात शिरला होता. सापाला बघण्यासाठी घराच्या बाहेर प्रचंड गर्दी जमली होती. तेव्हा घराचे मालक गर्दी बघुन घाबरले. तेव्हा त्याना कळले की, घरात साप घुसला आहे. पण तो साधारण नसुन एक अजगर होता. तेव्हा गावात पोलीसांना बोलावले. पण पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले नाही. शेवटी पोलिसांनी एक युक्ती केली. कसे-बसे घरातील किमती सामान बाहेर काढून सापाला मारने. कारण साप हा आकाराने मोठा होता. मग घरात एक गॅस-सिलेडर असल्याने त्याचा स्पोट घडवुन आण्याची कल्पना पोलिसांची होती. सिलेंडरला पेट होताच घराच्या आजु-बाजुला असलेली माणसे दुर गेली. तेव्हा एक भयंकर स्पोट घडवुन आला. सापाचे तुकडे-तुकडे झाले. घरात पोलिस गेले तेव्हा घरातील पसरलेले सापाचे तुकडे मटनासारखे शिजलेले दिसुन येत होते.
Friday, November 30, 2018
मित्राशी भेट
मित्राशी भेट
ठाणे जिल्ह्यातील एका लहानशा गावात राहूल नावाचा मुलगा राहत होता. तो गावात नविन असल्याने सुरुवातीला त्याचे फ़ारसे मित्र नव्हते. हळुहळु त्याचे गावात नविन मित्र झाले. तो जेव्हा ५ वी ला होता. तेव्हापासुन ते आता त्याची १५ वी झाल्यानंतर त्याच्या मित्रांशी बोलने-चालने फ़ारसे कमी झाल्याने तो नेहमी अस्वस्थ असायचा. कारण स्थलांतर दुरच्या शहरात झाले होते.
एकदा तो असाच मित्रांना भेटायला गावात आला होता. तेव्हा काही मित्रांशी भेट झाली. तर काही मित्र कामात गुंतल्यामुळे भेट होऊ शकली नाही. कारण तो सकाळी ६ वा. राह्त्या घरातुन निघाला होता. व मित्रांकडे ११ वा. पोचला. तरीही काही मित्रांना सुट्या नसल्याने त्याला घरी परतावे लागले.
ठाणे जिल्ह्यातील एका लहानशा गावात राहूल नावाचा मुलगा राहत होता. तो गावात नविन असल्याने सुरुवातीला त्याचे फ़ारसे मित्र नव्हते. हळुहळु त्याचे गावात नविन मित्र झाले. तो जेव्हा ५ वी ला होता. तेव्हापासुन ते आता त्याची १५ वी झाल्यानंतर त्याच्या मित्रांशी बोलने-चालने फ़ारसे कमी झाल्याने तो नेहमी अस्वस्थ असायचा. कारण स्थलांतर दुरच्या शहरात झाले होते.
एकदा तो असाच मित्रांना भेटायला गावात आला होता. तेव्हा काही मित्रांशी भेट झाली. तर काही मित्र कामात गुंतल्यामुळे भेट होऊ शकली नाही. कारण तो सकाळी ६ वा. राह्त्या घरातुन निघाला होता. व मित्रांकडे ११ वा. पोचला. तरीही काही मित्रांना सुट्या नसल्याने त्याला घरी परतावे लागले.
Company भाग - ३
Company भाग - ३
मुंबई शहरातील एका नामवंत परिसरात एक अजय नावाचा मुलगा कामाला होता. तो कामाच्या ठिकाण्याहुन लांब अगदी ३ तास अंतरावर असल्याने तरीही त्याला त्याच्या कामातील साहेब कामाला लवकर बोलवत. एकदा काम जास्त असल्याने त्याला खुपवेळ थांबवले. अगदी ८:३० ते ९:१० वा.पर्यत.. मग त्याचा पगार इतका फ़ारसाही नव्ह्ता. त्यामुळे घरातील माणसे त्याला सारखे बजावुन सांगत की, तु काम सोडुन दे.. नको जाऊ कामाला ! घरीच बस ! मग एका दिवशी त्याने त्याच्या साहेबाला विचारले की, साहेब माझा पगार वाढवा.. नाहितर मला काम सोडावे लागेल.. तेव्हा हे बोलताना साहेबांनी त्याला काही पर्याय दिले..
१) तुला जास्तीत जास्त ११ हजार रु. वाढवुन देऊ शकतो.
२) तुला काम सोडायचे असेल तर, तुला २० दिवस अजुन काम करुन तु काय शिकला आहे. हे इतर लोकांना शिकवायला लागेल. तेव्हा तुझा पगार आणि अनुभव अर्ज देता येईल.
३) तुला आजच काम सोडायचे असेल तर, तुला काहीच मिळणार नाही.
तेव्हा थोडावेळ विचार करुन त्याने दुसरा पर्याय निवडला. पण संध्याकाळी झाल्यावर त्याच्या साहेबाने वेगळाच चुकीचा आरोप लावल्यामुळे त्याला काम स्वत: हुन सोडावे लागले.
मुंबई शहरातील एका नामवंत परिसरात एक अजय नावाचा मुलगा कामाला होता. तो कामाच्या ठिकाण्याहुन लांब अगदी ३ तास अंतरावर असल्याने तरीही त्याला त्याच्या कामातील साहेब कामाला लवकर बोलवत. एकदा काम जास्त असल्याने त्याला खुपवेळ थांबवले. अगदी ८:३० ते ९:१० वा.पर्यत.. मग त्याचा पगार इतका फ़ारसाही नव्ह्ता. त्यामुळे घरातील माणसे त्याला सारखे बजावुन सांगत की, तु काम सोडुन दे.. नको जाऊ कामाला ! घरीच बस ! मग एका दिवशी त्याने त्याच्या साहेबाला विचारले की, साहेब माझा पगार वाढवा.. नाहितर मला काम सोडावे लागेल.. तेव्हा हे बोलताना साहेबांनी त्याला काही पर्याय दिले..
१) तुला जास्तीत जास्त ११ हजार रु. वाढवुन देऊ शकतो.
२) तुला काम सोडायचे असेल तर, तुला २० दिवस अजुन काम करुन तु काय शिकला आहे. हे इतर लोकांना शिकवायला लागेल. तेव्हा तुझा पगार आणि अनुभव अर्ज देता येईल.
३) तुला आजच काम सोडायचे असेल तर, तुला काहीच मिळणार नाही.
तेव्हा थोडावेळ विचार करुन त्याने दुसरा पर्याय निवडला. पण संध्याकाळी झाल्यावर त्याच्या साहेबाने वेगळाच चुकीचा आरोप लावल्यामुळे त्याला काम स्वत: हुन सोडावे लागले.
Thursday, November 29, 2018
Company भाग - २
Company भाग - २

मावळ तालुक्यातील एका गावात एक मोठी कंपनी होती. त्या कंपनीत काही परमनंट तर काही तातपुरते कामगार होते. त्या कामगारांमध्ये रामदास नावाचा एक कामगार होता. तो कामात अचुक व प्रामाणिक असल्याने तो कंपनी साहेबांचा आवडता होता. त्यामुळे काही कामगार हे त्याच्यावर जळत होते.
एका दिवशी दुपारी ३:३० वा. शिप्ट असल्याने तो कंपणीत वेळेवर गेला. त्यादिवशी १४ आॅगस्ट असल्याने कंपनीमध्ये १५ आॅगस्ट हा आधीच्या दिवशी साजरा होणार होता. दुपारी ४ वा. नंतर कामाला सुरुवात झाली. संध्याकाळी ७ वा. साफ़-सफ़ाई करायला सुरुवात केली. साफ़-सफ़ाई झाल्यावर १० वा. सजवण्याचे काम सुरु केले. रात्री ११:४५ ला काम संपल्यावर रामदास आराम करण्यासाठी एका कोपरात गेला. जमीनीवर पडताच त्याला झोप लागली. १२ वाजले जायचा वेळ झाला. तेव्हा रामदास तेथे दिसत नसल्याने कामगाराने दुसरा कामगाराला विचारले. पण त्याने सांगितले की, रामदास आधीच निघुन गेला. तेव्हा रामदास एकटाच आत राहिला. रामदासला रात्रीचे १ वा. जाग आली तेव्हा तो इकडे-तिकडे पाहायला लागला. तर सर्वत्र अंधार होता. तो कसा-बसा बाहेर आला. तेव्हा दुसरा दिवशी बोलता-बोलता विषय निघाला म्हणुन त्याला कोंडुन कोणी ठेवले हे प्रत्यक्ष उघड झाल्यामुळे त्या कामगारांना कंपनीतुन बाहेर काढले.

मावळ तालुक्यातील एका गावात एक मोठी कंपनी होती. त्या कंपनीत काही परमनंट तर काही तातपुरते कामगार होते. त्या कामगारांमध्ये रामदास नावाचा एक कामगार होता. तो कामात अचुक व प्रामाणिक असल्याने तो कंपनी साहेबांचा आवडता होता. त्यामुळे काही कामगार हे त्याच्यावर जळत होते.
एका दिवशी दुपारी ३:३० वा. शिप्ट असल्याने तो कंपणीत वेळेवर गेला. त्यादिवशी १४ आॅगस्ट असल्याने कंपनीमध्ये १५ आॅगस्ट हा आधीच्या दिवशी साजरा होणार होता. दुपारी ४ वा. नंतर कामाला सुरुवात झाली. संध्याकाळी ७ वा. साफ़-सफ़ाई करायला सुरुवात केली. साफ़-सफ़ाई झाल्यावर १० वा. सजवण्याचे काम सुरु केले. रात्री ११:४५ ला काम संपल्यावर रामदास आराम करण्यासाठी एका कोपरात गेला. जमीनीवर पडताच त्याला झोप लागली. १२ वाजले जायचा वेळ झाला. तेव्हा रामदास तेथे दिसत नसल्याने कामगाराने दुसरा कामगाराला विचारले. पण त्याने सांगितले की, रामदास आधीच निघुन गेला. तेव्हा रामदास एकटाच आत राहिला. रामदासला रात्रीचे १ वा. जाग आली तेव्हा तो इकडे-तिकडे पाहायला लागला. तर सर्वत्र अंधार होता. तो कसा-बसा बाहेर आला. तेव्हा दुसरा दिवशी बोलता-बोलता विषय निघाला म्हणुन त्याला कोंडुन कोणी ठेवले हे प्रत्यक्ष उघड झाल्यामुळे त्या कामगारांना कंपनीतुन बाहेर काढले.
Wednesday, November 28, 2018
मंदिर
मंदिर

ठाणे जिल्ह्यातील एका गावात एक १२ घरे मिळुन चाळ होती. त्या चाळीत काही मराठी माणसे तर काही इतर जातीतील लोक त्या चाळीत राहत होते. त्या चाळिचा मालक हा एक म्हतारा ५० वर्षाचा असुन तो त्या चाळितील देखरेख करत असे. चाळित एक शंकर देवाचे मंदिर होते. त्या मंदिरात तो सकाळ-संध्याकाळ आरती करत असे. एकदा पावसाळ्यात नदिला पुर आल्यामुळे नदिचे पाणी चाळीत आले. कारण चाळ नदीपासुन जवळ असल्ल्याने चाळितील घरामध्ये पाणी भरले. शेवटी पाणी मंदिरातील शंकराच्या पिंडीपर्यत जाणार होते. तेवढयात त्या माणसाने मंदिरात दिवा लावल्यामुळे पाणी कमी होत गेले. तेव्हापासुन मंदिरात लोकांची खुप गर्दी होत गेली. एकेदिवशी चाळिचा मालक अचानक आजारी पडल्याने त्याचे निधन झाले. त्यानंतर त्याची बायको आजारी पडल्याने तिचे निधन झाले. शेवटी त्या मालकाच्या मुलांकडे चाळितील खोल्याचे अर्धे-अर्धे हिस्से झाले. पण ती चाळ तशीच राहिली.
-------------------------------------------**************--------------------------------------------------

ठाणे जिल्ह्यातील एका गावात एक १२ घरे मिळुन चाळ होती. त्या चाळीत काही मराठी माणसे तर काही इतर जातीतील लोक त्या चाळीत राहत होते. त्या चाळिचा मालक हा एक म्हतारा ५० वर्षाचा असुन तो त्या चाळितील देखरेख करत असे. चाळित एक शंकर देवाचे मंदिर होते. त्या मंदिरात तो सकाळ-संध्याकाळ आरती करत असे. एकदा पावसाळ्यात नदिला पुर आल्यामुळे नदिचे पाणी चाळीत आले. कारण चाळ नदीपासुन जवळ असल्ल्याने चाळितील घरामध्ये पाणी भरले. शेवटी पाणी मंदिरातील शंकराच्या पिंडीपर्यत जाणार होते. तेवढयात त्या माणसाने मंदिरात दिवा लावल्यामुळे पाणी कमी होत गेले. तेव्हापासुन मंदिरात लोकांची खुप गर्दी होत गेली. एकेदिवशी चाळिचा मालक अचानक आजारी पडल्याने त्याचे निधन झाले. त्यानंतर त्याची बायको आजारी पडल्याने तिचे निधन झाले. शेवटी त्या मालकाच्या मुलांकडे चाळितील खोल्याचे अर्धे-अर्धे हिस्से झाले. पण ती चाळ तशीच राहिली.
-------------------------------------------**************--------------------------------------------------
Tuesday, November 27, 2018
Monday, November 26, 2018
Sunday, November 25, 2018
शाळेत १५ आॅगस्ट साजरा
शाळेत १५ आॅगस्ट साजरा

ठाणे शहरातील एका गावात राम नावाचा मुलगा राहत होता. तो गरिब होता. लहानपणापासुन त्याच्या घरची परिस्थिती खुप बिकट होती. घरात वडील,आई, एक भाऊ असा त्याचा कुटूंब होता. तो प्राथमिक शाळेत शिकायला होता.
एकदा शाळेत १५ आॅगस्टचा कार्यक्रम होता. त्यादिवशी राम सकाळी लवकर ६:३० वा. घरातुन निघाला. आणि झेंडा विकत घ्यायचा असल्याने तो दुकानात गेला. तेव्हा काही दुकाने उघडी नसल्याने तो कंटाळला. शेवटी एका दुकानात त्याला झेंडा मिळाला. लगेच तो शाळेत पोहचला. शाळेत झेंडा फ़डकवण्याचा कार्यक्रम सुरु झाला. कार्यक्रम झाल्यावर प्रमुख पाहुण्याना शाळेतर्फ़े नास्टा असल्याने पाहुण्यांनी तो आवडीने खाल्ला. मग काहीवेळाने टाॅयलेट बाहेर पाहुण्यांच्या रांगा लागल्या. टाॅयलेट असे होते की ते वर्षभर बंद असल्याने त्यात पाण्याची सोय नव्हती. तरीही पाहुण्यांनी सोबत बिसलरी बाट्ल्या सोबत नेल्या. काही पाहुण्यांची तबियत खराब असल्याने त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल केले. तेव्हा १५ आॅगस्ट हा पाहुण्यांचा चांगलाच दवाखान्यात गाजला.
-------------------------------------*****************-------------------------------------------

ठाणे शहरातील एका गावात राम नावाचा मुलगा राहत होता. तो गरिब होता. लहानपणापासुन त्याच्या घरची परिस्थिती खुप बिकट होती. घरात वडील,आई, एक भाऊ असा त्याचा कुटूंब होता. तो प्राथमिक शाळेत शिकायला होता.
एकदा शाळेत १५ आॅगस्टचा कार्यक्रम होता. त्यादिवशी राम सकाळी लवकर ६:३० वा. घरातुन निघाला. आणि झेंडा विकत घ्यायचा असल्याने तो दुकानात गेला. तेव्हा काही दुकाने उघडी नसल्याने तो कंटाळला. शेवटी एका दुकानात त्याला झेंडा मिळाला. लगेच तो शाळेत पोहचला. शाळेत झेंडा फ़डकवण्याचा कार्यक्रम सुरु झाला. कार्यक्रम झाल्यावर प्रमुख पाहुण्याना शाळेतर्फ़े नास्टा असल्याने पाहुण्यांनी तो आवडीने खाल्ला. मग काहीवेळाने टाॅयलेट बाहेर पाहुण्यांच्या रांगा लागल्या. टाॅयलेट असे होते की ते वर्षभर बंद असल्याने त्यात पाण्याची सोय नव्हती. तरीही पाहुण्यांनी सोबत बिसलरी बाट्ल्या सोबत नेल्या. काही पाहुण्यांची तबियत खराब असल्याने त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल केले. तेव्हा १५ आॅगस्ट हा पाहुण्यांचा चांगलाच दवाखान्यात गाजला.
-------------------------------------*****************-------------------------------------------
Saturday, November 24, 2018
शाळेचा माॅनेटर
शाळेचा माॅनेटर
एका गावात कल्पेश नावाचा मुलगा राहत होता. तो १० वी ला असल्याने शाळेत हुशार विद्यार्थी असल्याने वर्गात त्याची माॅनिटर म्हणुन निवड झाली. तो हुशार असल्याने तो सर्व शिक्षकांचा आवडता होता. शाळेत एकदा सराव परिक्षा होती. तेव्हा मॅडमना काम जास्त असल्याने सरांनी त्याला वर्गाकडे लक्ष द्यायला सांगितले. त्व्हा काही मुले मस्ती करत होती. खुपवेळ असाच गेला. त्याच्या सांगण्याहुन, फ़्ळ्यावर नावे लिहुनही ती ऎकत नव्हती. मोनिश , राकेश, नितेश, शिवाजी, भुषण अशी ५ ते ६ जण मागे बसून मस्ती-गोगाट करत होती. तर बाजुला मुली शांत बसल्या होत्या. मुलांचा गोगाट एेकुन मुलीही बोलू लागल्या. तेव्हा शिवाजीकडे मोबाईल होता.
कल्पेशला हे माहीत असल्याने कल्पेश शिवाजीच्या कानात ह्ळुच बोल्ला की, काय रे ! पिच्चर आहे का ? मग शिवाजी बोल्ला आहे ना ! "HD" आहे. पण मॅडम मोबाईल घेतील म्हणुन खिशात ठेवला आहे. मग कल्पेश बोल्ला की, मी आहे ना ! सर नाही घेणार मोबाईल.. तु काढ खिशातुन... तेव्हा कल्पेश बाकीच्या मस्ती करत असलेल्या मुलांकडे गेला. तेव्हा त्यांना बोल्ला, "तुम्हाला मी पिच्चर बघुन देतो. पण गोगाट करायचा नाही. तेव्हा मुलांनी हे मान्य केले. आणि काही वेळातच मुले अचानक शांत झाली. हे मुलींनी पाहताच त्यांना आश्चर्य झाला. तेव्हा एका मुलीने मुलांकडे पाहिले तर्, तीला दिसले की मुले शिवाजीच्या मोबाईलमधुन काहीतरी बघत होता. तेव्हा मुले पिच्चर बघताना लाजत असल्याने मुली वेगळाच अर्थ काढत होती.
काही वेळाने मॅडम वर्गात आले तेव्हा त्यांना वर्ग शांत दिसला. तेव्हा सरांनी शांत बसण्याचे कारण विचारल्यावर एका मुलीने सांगितले की, मॅडम मुले शिवाजीच्या मोबाईल मधुन काहीतरी बघत होती. मॅडमने शिवजीला विचारले की काय आहे मोबाईल मध्ये मला दाखव.. तेव्हा शिवाजीने मॅडमला मोबाईलमधले दखवताच मॅडमला ते विचित्र दिसले. त्यामुळे मॅडमने त्याला त्याचा मोबाईल लगेच दिला. तेव्हा तेथे अक्षय नावाचा बसला होता. त्याने विचारले की, शिवाजी काय दाखवले की, मॅडमने तुझा मोबाईल लगेच दिला ? तेव्हा शिवाजी बोल्ला, " अरे मोबाईलमध्ये पिच्चरच अशे आहेत की, मॅडला लाज वाटली. म्हणुन मोबाईल दिला.
--------------------------------------------**********------------------------------------------------------
एका गावात कल्पेश नावाचा मुलगा राहत होता. तो १० वी ला असल्याने शाळेत हुशार विद्यार्थी असल्याने वर्गात त्याची माॅनिटर म्हणुन निवड झाली. तो हुशार असल्याने तो सर्व शिक्षकांचा आवडता होता. शाळेत एकदा सराव परिक्षा होती. तेव्हा मॅडमना काम जास्त असल्याने सरांनी त्याला वर्गाकडे लक्ष द्यायला सांगितले. त्व्हा काही मुले मस्ती करत होती. खुपवेळ असाच गेला. त्याच्या सांगण्याहुन, फ़्ळ्यावर नावे लिहुनही ती ऎकत नव्हती. मोनिश , राकेश, नितेश, शिवाजी, भुषण अशी ५ ते ६ जण मागे बसून मस्ती-गोगाट करत होती. तर बाजुला मुली शांत बसल्या होत्या. मुलांचा गोगाट एेकुन मुलीही बोलू लागल्या. तेव्हा शिवाजीकडे मोबाईल होता.
कल्पेशला हे माहीत असल्याने कल्पेश शिवाजीच्या कानात ह्ळुच बोल्ला की, काय रे ! पिच्चर आहे का ? मग शिवाजी बोल्ला आहे ना ! "HD" आहे. पण मॅडम मोबाईल घेतील म्हणुन खिशात ठेवला आहे. मग कल्पेश बोल्ला की, मी आहे ना ! सर नाही घेणार मोबाईल.. तु काढ खिशातुन... तेव्हा कल्पेश बाकीच्या मस्ती करत असलेल्या मुलांकडे गेला. तेव्हा त्यांना बोल्ला, "तुम्हाला मी पिच्चर बघुन देतो. पण गोगाट करायचा नाही. तेव्हा मुलांनी हे मान्य केले. आणि काही वेळातच मुले अचानक शांत झाली. हे मुलींनी पाहताच त्यांना आश्चर्य झाला. तेव्हा एका मुलीने मुलांकडे पाहिले तर्, तीला दिसले की मुले शिवाजीच्या मोबाईलमधुन काहीतरी बघत होता. तेव्हा मुले पिच्चर बघताना लाजत असल्याने मुली वेगळाच अर्थ काढत होती.
काही वेळाने मॅडम वर्गात आले तेव्हा त्यांना वर्ग शांत दिसला. तेव्हा सरांनी शांत बसण्याचे कारण विचारल्यावर एका मुलीने सांगितले की, मॅडम मुले शिवाजीच्या मोबाईल मधुन काहीतरी बघत होती. मॅडमने शिवजीला विचारले की काय आहे मोबाईल मध्ये मला दाखव.. तेव्हा शिवाजीने मॅडमला मोबाईलमधले दखवताच मॅडमला ते विचित्र दिसले. त्यामुळे मॅडमने त्याला त्याचा मोबाईल लगेच दिला. तेव्हा तेथे अक्षय नावाचा बसला होता. त्याने विचारले की, शिवाजी काय दाखवले की, मॅडमने तुझा मोबाईल लगेच दिला ? तेव्हा शिवाजी बोल्ला, " अरे मोबाईलमध्ये पिच्चरच अशे आहेत की, मॅडला लाज वाटली. म्हणुन मोबाईल दिला.
--------------------------------------------**********------------------------------------------------------
Friday, November 23, 2018
शाळेची सहल डोंगरावर
शाळेची सहल डोंगरावर
दि. १४ जुलै २०१०
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
ठाणे जिल्हयात एका लहानशा गावात सुमित नावाचा मुलगा राहत होता. तो ६ वी ला असल्याने अभ्यासात खुप हुशार होता. त्याचे शाळेत खुप मित्र असल्याने तो सगळ्यांचा आवडता होता. एकदा शाळेची सहल असल्याने सर्व वर्गातील मुले सहलीला जायला निघाले. ही सहल डोंगरावर असल्याने सर्वांना जाण्याची एक प्रकारची उत्सुक्ता लागली होती.
आज शुक्रवार आणि उद्या शनिवार असल्याने शाळेची सहल शनीवारी जाण्याचे ठरले. आज शनिवार असल्याने सुमित सकाळीच ८ वा. शाळेत पोहचला. कारण सहल ९ वा. जाणार होती. मग ८:३० वा. सर्वजण शाळेत जमले. मग ९ वा. सर्वजण शाळेतुन डोंगराकडे जायला निघाले. रस्त्यात जंगलाचा रस्ता असल्याने अचानक पाऊस लागला. पाऊसात सर्वजण खप भिजले. मग डोंगरवर पोहचल्यावर सर्वांनी आपल्या बॅगितुन खाद्यपदार्थ काढले. मग सर्व मुलांनी गट बनवुन वनभोजण केले. त्यानंतर सर्वांनी मौजमज्जा केली. मग दुपारी जेवण बनवण्याचा कार्यक्रम चालु होता तर दुसरीकडे गाण्यांच्या भेंड्या चाल्या होत्या. जेवण तयार झाल्यावर सर्वांनी जेवण केले. मग संध्याकाळी ४ वा. घरी जायला निघाले.
-------------------------------------------------*-*-*---------------------------------------------------------
दि. १४ जुलै २०१०

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
ठाणे जिल्हयात एका लहानशा गावात सुमित नावाचा मुलगा राहत होता. तो ६ वी ला असल्याने अभ्यासात खुप हुशार होता. त्याचे शाळेत खुप मित्र असल्याने तो सगळ्यांचा आवडता होता. एकदा शाळेची सहल असल्याने सर्व वर्गातील मुले सहलीला जायला निघाले. ही सहल डोंगरावर असल्याने सर्वांना जाण्याची एक प्रकारची उत्सुक्ता लागली होती.
आज शुक्रवार आणि उद्या शनिवार असल्याने शाळेची सहल शनीवारी जाण्याचे ठरले. आज शनिवार असल्याने सुमित सकाळीच ८ वा. शाळेत पोहचला. कारण सहल ९ वा. जाणार होती. मग ८:३० वा. सर्वजण शाळेत जमले. मग ९ वा. सर्वजण शाळेतुन डोंगराकडे जायला निघाले. रस्त्यात जंगलाचा रस्ता असल्याने अचानक पाऊस लागला. पाऊसात सर्वजण खप भिजले. मग डोंगरवर पोहचल्यावर सर्वांनी आपल्या बॅगितुन खाद्यपदार्थ काढले. मग सर्व मुलांनी गट बनवुन वनभोजण केले. त्यानंतर सर्वांनी मौजमज्जा केली. मग दुपारी जेवण बनवण्याचा कार्यक्रम चालु होता तर दुसरीकडे गाण्यांच्या भेंड्या चाल्या होत्या. जेवण तयार झाल्यावर सर्वांनी जेवण केले. मग संध्याकाळी ४ वा. घरी जायला निघाले.
-------------------------------------------------*-*-*---------------------------------------------------------
Thursday, November 22, 2018
शाळेत आणली दारु
शाळेत आणली ताडी!!
एकदा मी शाळेत गेलो. तेव्हा शाळेत परिक्षा होती. आज शेवटचा पेपर असल्याने मुलांचा शाळा सुटल्यावर फ़िरण्याचा विचार चालला होता. तर एकीकडे दोन मित्र रोहन आणि मोहन या दोघांचा वेगळाच विचार चाल्ला होता.
पेपर संपल्यावर दोन तास हे शारिरीक शिक्षण असल्याने मुलांना बाहेर खेळायला जायचे होते. तेव्हा सरांनी बाहेर सोडलेच नाही. मग तेव्हा त्यादिवशी पेपर संपल्यावर ताडी पिण्याचा रोहन आणि मोहन यांचा विचार होता. आणि दुसरा दिवशी शिवटच्या दिवशी त्यांनी २ बाटल्या भरुन ताडी आणल्या. मग त्या दोघांना कळले की बाहेर जायला मिळणार नाही. तेव्हा काही मुले मस्तीही करत होते. तेव्हा रोहनने बॅगीतुन ताडीची बाटल्या काढल्या.
एक बाटली रोहनने घेतली तर एक बाटली मोहनने घेतली आणि दोघांनी दोन-दोन घोट घेतल्यावर ताडी चढली. मग वर्गात मुली होत्या. मग मुलींच्या जवळ जाऊन वेगळ्या प्रकारे वर्तन करु लागले. "चल येते का, फ़िरायला, माझी बायको होशील का ? अशा प्रकारे वेगवगळी क्रुत्ये करु लागली. तेव्हा एका मुलाने सरांना बोलावुन आणले. तेव्हा ह्या दोघांनी बघताच रोहन मुलाला बोल्ला की काय रे ! हिच्या बापाला बोलावुन आणले का ? चांगलं केले. चला सासरेबुवा आमचे लग्न लावुन द्या. मग सरांनी त्यांची चांगलीच ताडी उतरवली. दोघांचा चेहरा बघण्यासारखा होता.
एकदा मी शाळेत गेलो. तेव्हा शाळेत परिक्षा होती. आज शेवटचा पेपर असल्याने मुलांचा शाळा सुटल्यावर फ़िरण्याचा विचार चालला होता. तर एकीकडे दोन मित्र रोहन आणि मोहन या दोघांचा वेगळाच विचार चाल्ला होता.
पेपर संपल्यावर दोन तास हे शारिरीक शिक्षण असल्याने मुलांना बाहेर खेळायला जायचे होते. तेव्हा सरांनी बाहेर सोडलेच नाही. मग तेव्हा त्यादिवशी पेपर संपल्यावर ताडी पिण्याचा रोहन आणि मोहन यांचा विचार होता. आणि दुसरा दिवशी शिवटच्या दिवशी त्यांनी २ बाटल्या भरुन ताडी आणल्या. मग त्या दोघांना कळले की बाहेर जायला मिळणार नाही. तेव्हा काही मुले मस्तीही करत होते. तेव्हा रोहनने बॅगीतुन ताडीची बाटल्या काढल्या.
एक बाटली रोहनने घेतली तर एक बाटली मोहनने घेतली आणि दोघांनी दोन-दोन घोट घेतल्यावर ताडी चढली. मग वर्गात मुली होत्या. मग मुलींच्या जवळ जाऊन वेगळ्या प्रकारे वर्तन करु लागले. "चल येते का, फ़िरायला, माझी बायको होशील का ? अशा प्रकारे वेगवगळी क्रुत्ये करु लागली. तेव्हा एका मुलाने सरांना बोलावुन आणले. तेव्हा ह्या दोघांनी बघताच रोहन मुलाला बोल्ला की काय रे ! हिच्या बापाला बोलावुन आणले का ? चांगलं केले. चला सासरेबुवा आमचे लग्न लावुन द्या. मग सरांनी त्यांची चांगलीच ताडी उतरवली. दोघांचा चेहरा बघण्यासारखा होता.
Wednesday, November 21, 2018
जंगलातील फ़ळे
जंगलातील फ़ळे
आज शनिवार म्हणुन उद्या रविवार.. उद्या काय कारायचे ? याचाच विचार चाल्ला होता. तेवढ्यात संदेश बोल्ला की उद्या मस्त मोरणं खायला जोगमोरीवर जाऊ. तेव्हा रवि आणि संदेश हे दोघे जवळ तर जितेश आणि मी गावात असुन लांब राहत होतो.
मग रविवारचा दिवस.. आज मी सकाळी ९ वाजता जितेशच्या घरी जायला निघलो. घरी गेल्यावर जितेश लगेच रविच्या घरी जायला निघला. मग आम्ही दोघे रविच्या घरी पोहचल्यावर रविने कौत्या घेतला आणि रस्त्यावर संदेश वाट बघत आहे, असे रविने सांगितल्यावर आम्ही तिघे रस्त्यावर निघलो. रस्त्यावर संदेश दिसला. मग त्याने एक मधमाशाच्या पोळ्याच्या झाडाकडे नेले. झाडावर रवि कौत्या घेऊन चढला. सोबत त्याने मोठा कपडा आणला होता, तो त्याने तोडावर बांधला होता. मग खाली संदेशने धुर केला. त्यामुळे मधमाशा पोळ्यापासुन दुर जात होत्या. तेवढ्यात रविने पोळा कापायला सुरुवात केली आणि खाली जितेश आणि मी मध टिपत होतो.
मध टिपुन झाल्यावर रस्त्याच्या पलिकडे आत जाऊन आम्ही मध खायला सुरुवात केली. मध खाऊन झाल्यावर आम्ही पुढे निघालो.. पुढे तोरन्याचे झाड दिसले. झाडावर संदेश चढला.. मग संदेशने झाडावरचे तोरने काढली आणि मग सगळ्यांना खायला दिली. त्यानंतर आम्ही जांबळीच्या झाडाकडे गेलो, खुप सारी जांबळी खाऊन आम्ही जंगलातुन संध्याकाळी घरी आलो.
आज शनिवार म्हणुन उद्या रविवार.. उद्या काय कारायचे ? याचाच विचार चाल्ला होता. तेवढ्यात संदेश बोल्ला की उद्या मस्त मोरणं खायला जोगमोरीवर जाऊ. तेव्हा रवि आणि संदेश हे दोघे जवळ तर जितेश आणि मी गावात असुन लांब राहत होतो.
मग रविवारचा दिवस.. आज मी सकाळी ९ वाजता जितेशच्या घरी जायला निघलो. घरी गेल्यावर जितेश लगेच रविच्या घरी जायला निघला. मग आम्ही दोघे रविच्या घरी पोहचल्यावर रविने कौत्या घेतला आणि रस्त्यावर संदेश वाट बघत आहे, असे रविने सांगितल्यावर आम्ही तिघे रस्त्यावर निघलो. रस्त्यावर संदेश दिसला. मग त्याने एक मधमाशाच्या पोळ्याच्या झाडाकडे नेले. झाडावर रवि कौत्या घेऊन चढला. सोबत त्याने मोठा कपडा आणला होता, तो त्याने तोडावर बांधला होता. मग खाली संदेशने धुर केला. त्यामुळे मधमाशा पोळ्यापासुन दुर जात होत्या. तेवढ्यात रविने पोळा कापायला सुरुवात केली आणि खाली जितेश आणि मी मध टिपत होतो.
मध टिपुन झाल्यावर रस्त्याच्या पलिकडे आत जाऊन आम्ही मध खायला सुरुवात केली. मध खाऊन झाल्यावर आम्ही पुढे निघालो.. पुढे तोरन्याचे झाड दिसले. झाडावर संदेश चढला.. मग संदेशने झाडावरचे तोरने काढली आणि मग सगळ्यांना खायला दिली. त्यानंतर आम्ही जांबळीच्या झाडाकडे गेलो, खुप सारी जांबळी खाऊन आम्ही जंगलातुन संध्याकाळी घरी आलो.
Tuesday, November 20, 2018
शर्टावर उल्टी
शर्टावर उल्टी
काल रविवार होता. त्यामुळे कालच्या सुट्टीनंतर आज सोमवार असल्याने आज १०:३० वा. शाळा होती. त्यामुळे मी १०:१५ मी. शाळेत गेलो. शाळेत गेल्यावर शाळेची प्रतिन्या झाल्यानंतर वर्गात गेलो. १ ला तास मराठीचा. तेव्हा वर्गशिक्षक पाटिल मॅडम होत्या. मॅडमनी हजेरी घेतल्यानंतर मॅडमने शिकवायला सुरुवात केली. मॅडमचा तास संपल्यावर गणिताचा तास होता. गणिताच्या तासाला गंभीरराव मॅडम असल्याने त्या अभ्यासाला कडक होत्या. शनिवारी मॅडमने गणितं दिली होती, ती गणितं आज मॅडम तपासणार होत्या. तेव्हा गणितात मी कच्चा होतो. माझ्याबरोबरच माझे मित्र संदेश,रविंन्द्र,मनिश,मोनिश,राकेश,जितेश हेही माझ्यासोबत मार खायला आले. कारण आमचा वर्ग शेवटी क होता. म्हणुन मस्तीही भरपुर असायची. मॅडमचा तास संपल्यावर हिंदीचा तास होता. तेव्हा तासाला सर होते. सरांनी शिकवायला सुरुवात केली तेव्हा सगळ्यांना झोपा आल्या. कारण सरांच्या तासाला सगळ्याना कंटाळा यायचा. तेव्हा शेवटुन दुसरा बॅचवर संदश आणि देविदास बसले होते. तेव्हा देविदासला गरम व्हायला लागले. संदेशचे त्याच्याकडे लक्ष नव्हते. अचानक देविदास संदेशला बोलणार.. तेवढयात देविदासला जोरात उलटी आली. आणि ती थेट संदेशच्या शर्टावर.. सदेशचे पुर्ण शर्ट माखल्यामुळे सरांनी त्याला शर्ट धुवायला नदीवर पाठवले. तेव्हा संदेशने देविदासला विचारले की, "तु पहिले सांगता येत नव्हता का ?" तेव्हा तो म्हणाला, " तु सांगणार होतो. तेवढ्यातच आली." मग देविदास ल्याला बघुन हसायला लागला. तेव्हा संदेश त्याला म्हणाला, " शाळा सुटल्यावर भेट.. मी तुला चांगलाच भेटतो.." शाळा सुटल्यावर संदेश देविदासला शोधायला लागला. पण तो त्याला दिसलाच नाही ! कारण शाळा सुटतास तो शाळेच्या मागुन धावत घरी गेला होता..
Monday, November 19, 2018
कर्कटकने खुण
कर्कटकने खुण
एका गावात रितेश नावाचा मुलगा होता. तो ६ वी मध्ये शिकत असल्याने त्याचे शाळेत खुप मित्र होते. तो शाळेत खुप मस्ती करत असल्याने शिक्षक त्याला कंटाळुन गेले होते. एकदा सकाळी ७ वा. शाळा होती. कारण त्यादिवशी शनिवार असल्याने सकाळची शाळा होती. त्यामुळे तो लवकर शाळेत गेला. पण शाळेत ७ वा. १५मी. पोहचल्यावर त्याला शिक्षा झाली. मग सरांनी त्याला दोन छड्या हातावर मारुन वर्गात घेतले. २ तास शिकवुन झाल्यावर पुढचा तास मराठीचा होता. तेव्हा मॅडमचा तास असल्याने मॅडमला वर्गात यायला उशिर होणार होता. तेव्हा त्यावेळी वर्गात अशीच तिन-चार रितेशला पकडुन मस्ती चाल्ली होती. तेव्हा ही मस्ती रविश,दत्ता,मनिश यामध्ये होती. मनिश हा कोपरात तर रविश मध्ये तर रितेश हा त्याच्या बाजुला आणि दत्ता त्याच्या पुढे बसला होता. मग रितेशने रविन्द्रला डालडा चिडवायला सुरुवात केली. कारण रविशच्या नाकातुन सतत शेंबुड असल्याने त्याला डालडा म्हणुन रितेश चिडवायला लागला. तेव्हा त्याच्या पाठोपाठ नितेश,मनिश हे दोघेही सुरु झाले. मग रविशला भयंकर राग आल्याने त्याच्या समोर कंपास पेटी होती.
त्या कंपास पेटीमधुन त्याने कर्कटक काढले आणि रितेशच्या पोटात मारले. तेव्हा त्याच्या शर्टातुन रक्त आल्याचे दिसल्याने दत्ता,मनिश हे घाबरले, आणि तेवढयात त्याला आॅफ़िसकडे जायला सांगितले. तेव्हा तो जात होताच तर रस्त्यात मॅडम दिसल्या, मॅडमने विचारले की, काय झाले ? तेव्हा मनिशने सांगितले की याला रविशने कर्कटक मारले आहे. मग मॅडम त्याला आॅफ़िसमध्ये घेऊन गेल्या आणि तिथे सर होते. त्या सरांना मनिशने संपुर्ण प्रकार सांगितला. तेव्हा सरांनी रविशला आॅफ़िसमध्ये बोलावले. मग सरांनी त्याला मारायला सुरुवात केली. आणि मनिशला रविशच्या आईला बोलावुन आणायला सांगितले. तेव्हा काही वेळाने रविशची आई तिथे आली. आणि तिला हा प्रकार सांगितला. तेव्हा तिनेही रविच्या कानाखाली दोन मारल्या. नंतर सरांनी रितेशला घरी पाठवले.
एका गावात रितेश नावाचा मुलगा होता. तो ६ वी मध्ये शिकत असल्याने त्याचे शाळेत खुप मित्र होते. तो शाळेत खुप मस्ती करत असल्याने शिक्षक त्याला कंटाळुन गेले होते. एकदा सकाळी ७ वा. शाळा होती. कारण त्यादिवशी शनिवार असल्याने सकाळची शाळा होती. त्यामुळे तो लवकर शाळेत गेला. पण शाळेत ७ वा. १५मी. पोहचल्यावर त्याला शिक्षा झाली. मग सरांनी त्याला दोन छड्या हातावर मारुन वर्गात घेतले. २ तास शिकवुन झाल्यावर पुढचा तास मराठीचा होता. तेव्हा मॅडमचा तास असल्याने मॅडमला वर्गात यायला उशिर होणार होता. तेव्हा त्यावेळी वर्गात अशीच तिन-चार रितेशला पकडुन मस्ती चाल्ली होती. तेव्हा ही मस्ती रविश,दत्ता,मनिश यामध्ये होती. मनिश हा कोपरात तर रविश मध्ये तर रितेश हा त्याच्या बाजुला आणि दत्ता त्याच्या पुढे बसला होता. मग रितेशने रविन्द्रला डालडा चिडवायला सुरुवात केली. कारण रविशच्या नाकातुन सतत शेंबुड असल्याने त्याला डालडा म्हणुन रितेश चिडवायला लागला. तेव्हा त्याच्या पाठोपाठ नितेश,मनिश हे दोघेही सुरु झाले. मग रविशला भयंकर राग आल्याने त्याच्या समोर कंपास पेटी होती.
त्या कंपास पेटीमधुन त्याने कर्कटक काढले आणि रितेशच्या पोटात मारले. तेव्हा त्याच्या शर्टातुन रक्त आल्याचे दिसल्याने दत्ता,मनिश हे घाबरले, आणि तेवढयात त्याला आॅफ़िसकडे जायला सांगितले. तेव्हा तो जात होताच तर रस्त्यात मॅडम दिसल्या, मॅडमने विचारले की, काय झाले ? तेव्हा मनिशने सांगितले की याला रविशने कर्कटक मारले आहे. मग मॅडम त्याला आॅफ़िसमध्ये घेऊन गेल्या आणि तिथे सर होते. त्या सरांना मनिशने संपुर्ण प्रकार सांगितला. तेव्हा सरांनी रविशला आॅफ़िसमध्ये बोलावले. मग सरांनी त्याला मारायला सुरुवात केली. आणि मनिशला रविशच्या आईला बोलावुन आणायला सांगितले. तेव्हा काही वेळाने रविशची आई तिथे आली. आणि तिला हा प्रकार सांगितला. तेव्हा तिनेही रविच्या कानाखाली दोन मारल्या. नंतर सरांनी रितेशला घरी पाठवले.
Sunday, November 18, 2018
प्रकल्पाच्या नावाने पैसे
प्रकल्पाच्या नावाने पैसे
दिनेश नावाचा मुलगा होता. तो ८ वीत असल्याने शाळेचा गणवेश बदलला. सफ़ेद शर्ट आणि खाकी पॅट असा शाळेचा गणवेश. शाळेत ग्रहपाठाच्या नावाने अभ्यास भरपुर असायचा. शाळेत वर्गपाठाची वही, ग्रहपाठाची वही, अशा दोन वह्या तर वाढल्या. पण तसेच विषय ९. गणित, मराठी, हिंदी,समाजशास्ञ असे विषय असताना वर्गपाठाची वही, ग्रहपाठाची वही व्हायच्या. मग वह्या पुर्ण नसल्या तर शाळेत मार मिळायचा. म्हणुन वह्या नेहमी पुर्ण कराव्या लागत होत्या. एकदा ग्रहपाठाच्या वह्या पुर्ण नसल्याने शिक्षकाने त्याला शिक्षा केली. त्यामुळे तो नेहमी वह्या पुर्ण ठेवु लागला.
एकदा प्रकल्प करण्याचे सरांनी ठरवल्यावर सगळ्यांना ग्रुप मिळुन विषय देण्यात आले होते. मग दिनेश हा ग्रुप प्रमुख असल्याने प्रकल्पाचा संपुर्ण खर्च त्याच्या ग्रुपमधील मुलांकडुन घ्यायचा होता म्हणुन ५ मुलांचा ग्रुप असल्याने पुढील तपशील प्रमाणे पैसे काढले:

मग प्रत्येकाकडुन १० रु प्रमाणे ५ मुलांचे ५० रु. आणि उरलेले पैसे १९ रु.
अशा प्रकारे त्याने पैसे गोळा करुण मुलांना न कळता प्रकल्पाचे पैसे खाल्ले.
एकदा प्रकल्प करण्याचे सरांनी ठरवल्यावर सगळ्यांना ग्रुप मिळुन विषय देण्यात आले होते. मग दिनेश हा ग्रुप प्रमुख असल्याने प्रकल्पाचा संपुर्ण खर्च त्याच्या ग्रुपमधील मुलांकडुन घ्यायचा होता म्हणुन ५ मुलांचा ग्रुप असल्याने पुढील तपशील प्रमाणे पैसे काढले:

मग प्रत्येकाकडुन १० रु प्रमाणे ५ मुलांचे ५० रु. आणि उरलेले पैसे १९ रु.
अशा प्रकारे त्याने पैसे गोळा करुण मुलांना न कळता प्रकल्पाचे पैसे खाल्ले.
Saturday, November 17, 2018
शाळेच्या कामात फ़ुकट पैसा
शाळेच्या कामात फ़ुकट पैसा
शाळेत गेल्यावर असे वाटते की, कधी शाळा सुटते आणि कधी घरी जातो. असा प्रशन्न प्रत्येक मुलांना येतो. शेड गावात राहणारा राम याला शाळेत जायचा सारखा कंटाळा यायचा. त्याचे शाळेत खुप मित्र होते. शाळेत बसायला शेवटुन दुसरा बॅचवर बसायचा. मग शाळेत मस्तीत पुढे तर अभ्यासात कमी. एकदा सरांनी त्याला वाचायला सांगितले, तेव्हा इंग्रजीचा तास होता. वाचायला आले नाही सरांनी त्याला बॅचवर उभे राहण्याची शिक्षा केली. मग दुपारनंतर वर्गात नोटीस आली. अंधळ्या लोकांना मद्द म्हणुन पैसे गोळा करुन द्याचे. मग सर्वाना एक पैसे गोळा करण्यासाठी एक कागद दिला. त्यात शाळेतर्फ़े पैसे गोळा करायचे होते. मग दुसरा दिवशी शाळा सुटल्यावर प्रत्येकाच्या घरी जाऊन पैसे मागायला गेला. तेव्हा घरातुन १० रु मागायचे. १ रु नोंद कागदात करायची. असे १ रु मिळुन ५० रु केले. आणि शाळेत सरांनी सांगितले की कमीत-कमी ५० रु करायचे. मग त्याचे झाले होते. दुसरा दिवशी शाळेत गेला, तेव्हा त्याच्या मित्रांनी कागद आणि पैसे जमा केले. मग रामने आपले पैसे जमा करताना दुसरा मित्राने पाहिले, मग तो मित्र जागेवर जाऊन त्याला बोल्ला की तु प्रत्येक घरातुन १० रु काढले. तर बाकीचे कुठे गेले. हे त्याने विचारले, तेव्हा तो म्हणाला की, १ रु प्रमाणे ५० रु. शाळेत. आणि १० रु प्रमाणे आपल्या खिशात. शेवटी आपण घरो-घरी जाऊन पैसे मागितले. मग शेवटी आपल्याला काही मिळाले पाहिजे ना ! असे एेकताच मित्र म्हणाला की, बरोबर बोल्ला तु, शेवटी शाळेचा पैसा फ़ुकट असतानाही मेहनतीचे पैसे होते...
शाळेत गेल्यावर असे वाटते की, कधी शाळा सुटते आणि कधी घरी जातो. असा प्रशन्न प्रत्येक मुलांना येतो. शेड गावात राहणारा राम याला शाळेत जायचा सारखा कंटाळा यायचा. त्याचे शाळेत खुप मित्र होते. शाळेत बसायला शेवटुन दुसरा बॅचवर बसायचा. मग शाळेत मस्तीत पुढे तर अभ्यासात कमी. एकदा सरांनी त्याला वाचायला सांगितले, तेव्हा इंग्रजीचा तास होता. वाचायला आले नाही सरांनी त्याला बॅचवर उभे राहण्याची शिक्षा केली. मग दुपारनंतर वर्गात नोटीस आली. अंधळ्या लोकांना मद्द म्हणुन पैसे गोळा करुन द्याचे. मग सर्वाना एक पैसे गोळा करण्यासाठी एक कागद दिला. त्यात शाळेतर्फ़े पैसे गोळा करायचे होते. मग दुसरा दिवशी शाळा सुटल्यावर प्रत्येकाच्या घरी जाऊन पैसे मागायला गेला. तेव्हा घरातुन १० रु मागायचे. १ रु नोंद कागदात करायची. असे १ रु मिळुन ५० रु केले. आणि शाळेत सरांनी सांगितले की कमीत-कमी ५० रु करायचे. मग त्याचे झाले होते. दुसरा दिवशी शाळेत गेला, तेव्हा त्याच्या मित्रांनी कागद आणि पैसे जमा केले. मग रामने आपले पैसे जमा करताना दुसरा मित्राने पाहिले, मग तो मित्र जागेवर जाऊन त्याला बोल्ला की तु प्रत्येक घरातुन १० रु काढले. तर बाकीचे कुठे गेले. हे त्याने विचारले, तेव्हा तो म्हणाला की, १ रु प्रमाणे ५० रु. शाळेत. आणि १० रु प्रमाणे आपल्या खिशात. शेवटी आपण घरो-घरी जाऊन पैसे मागितले. मग शेवटी आपल्याला काही मिळाले पाहिजे ना ! असे एेकताच मित्र म्हणाला की, बरोबर बोल्ला तु, शेवटी शाळेचा पैसा फ़ुकट असतानाही मेहनतीचे पैसे होते...
Friday, November 16, 2018
शाळेत एकदा चित्रपट
शाळेत एकदा चित्रपट
लहानपणी शाळेत जायला कंटाळा यायचा. मग शाळेत आज काही नविन आहे की नाही, याची उत्सुक्ता सतत लागत होती. एकदा पावसाळ्यात शाळेत जायला त्रास वाटत होता. कारण रस्त्यावर सगळीकडे चिकल साचल्याने रस्त्याने जायला खुप त्रास होत होता. तरीही कसेबसे चिकलातुन जायचे आणि शाळेत वेळेवर पोहचायचे. मग त्यादिवशी पाऊसही खुप होता. दुपारनंतर पाऊस थांबला. मग २ वाजता एक माणुस आला. त्याने प्रथम मुख्याध्यापकाची भेट घेतली. नंतर त्याने आमच्या वर्गात एक सफ़ेद कपडा फ़ळ्यावर लावला. मग एक मोठी मशीन होती, त्या मशीनीवर एक मोठी सपाट प्लेटसारखी कॅसेट त्याने त्या मशीनीमध्ये टाकली आणि मग पडद्यावर एक चित्रपट लागला. चित्रपट हा एक गावातील लोकांवर अवलंबून असल्याने सर्वाना तो चित्रपट खुप आवडला. मग चित्रपट संपल्यावर त्या माणसाने आपले सामान आवरुन त्या मुख्याध्यापकाकडुन आदण्या घेतली. मग सर्व मुलांनी त्या माणसाला आनंदाने पैसे दिले. कुणी १ रु तर कुणी २ रु. दिले. मग पैसे घेऊन तो माणूस शाळेतुन निघुन गेला.
लहानपणी शाळेत जायला कंटाळा यायचा. मग शाळेत आज काही नविन आहे की नाही, याची उत्सुक्ता सतत लागत होती. एकदा पावसाळ्यात शाळेत जायला त्रास वाटत होता. कारण रस्त्यावर सगळीकडे चिकल साचल्याने रस्त्याने जायला खुप त्रास होत होता. तरीही कसेबसे चिकलातुन जायचे आणि शाळेत वेळेवर पोहचायचे. मग त्यादिवशी पाऊसही खुप होता. दुपारनंतर पाऊस थांबला. मग २ वाजता एक माणुस आला. त्याने प्रथम मुख्याध्यापकाची भेट घेतली. नंतर त्याने आमच्या वर्गात एक सफ़ेद कपडा फ़ळ्यावर लावला. मग एक मोठी मशीन होती, त्या मशीनीवर एक मोठी सपाट प्लेटसारखी कॅसेट त्याने त्या मशीनीमध्ये टाकली आणि मग पडद्यावर एक चित्रपट लागला. चित्रपट हा एक गावातील लोकांवर अवलंबून असल्याने सर्वाना तो चित्रपट खुप आवडला. मग चित्रपट संपल्यावर त्या माणसाने आपले सामान आवरुन त्या मुख्याध्यापकाकडुन आदण्या घेतली. मग सर्व मुलांनी त्या माणसाला आनंदाने पैसे दिले. कुणी १ रु तर कुणी २ रु. दिले. मग पैसे घेऊन तो माणूस शाळेतुन निघुन गेला.
Thursday, November 15, 2018
५ वी ला हिंदी विषयाचा कंटाळा
५ वी ला हिंदी विषयाचा कंटाळा
५ वी ला अभ्यासाचे विषय वाढले. त्यात नविन विषय हिंदी. हिंदी विषय एेकायला न समजायसारखा होता. तेव्हा सर जेव्हा हिंदी विषय शिकवत होते तेव्हा खुप कंटाळा येत होता.
असे खुप वेळा झाले. मग एकदा आम्ही गंमत म्हणुन एकदा सरांनी हिंदी शिकवायला सुरुवात केली. तेव्हा अचानक एक मुलगा सरांकडे निरिक्षण करुन पाहु लागला. तेव्हा त्याच्या लक्षात आले की सर धडा शिकवताना पुस्तक हे डोळ्यासमोर ठेवत होते. मग एका मुलाला तास घालवण्याची युक्ती सुचली. "त्याने पुस्तक बॅन्चवर ठेवले आणि पुस्तकावर डोके ठेवुन तो झोपुन गेला.
मग सगळ्या मुलांनी तेच केले. तेव्हापासुन सरवांनी तेच केले. मग सरांचा विषय असला की सगळी मुले हेच करु लागली. मग परिक्षा आली. काय करायचं ? असा विवार सगळ्यांना आला. मग आम्ही सगळी मुलं मिळुन एक युक्ती काढली, आम्ही सरांचा विषय हा एक गोष्टीचे पुस्तक म्हणुन एेकु लागलो. तेव्हा आम्हाला परिक्षामध्ये चांगले गुण मिळाले. तेव्हापासुन हिंदी हा विषय सगळ्याचा आवडता झाला.
५ वी ला अभ्यासाचे विषय वाढले. त्यात नविन विषय हिंदी. हिंदी विषय एेकायला न समजायसारखा होता. तेव्हा सर जेव्हा हिंदी विषय शिकवत होते तेव्हा खुप कंटाळा येत होता.
असे खुप वेळा झाले. मग एकदा आम्ही गंमत म्हणुन एकदा सरांनी हिंदी शिकवायला सुरुवात केली. तेव्हा अचानक एक मुलगा सरांकडे निरिक्षण करुन पाहु लागला. तेव्हा त्याच्या लक्षात आले की सर धडा शिकवताना पुस्तक हे डोळ्यासमोर ठेवत होते. मग एका मुलाला तास घालवण्याची युक्ती सुचली. "त्याने पुस्तक बॅन्चवर ठेवले आणि पुस्तकावर डोके ठेवुन तो झोपुन गेला.
मग सगळ्या मुलांनी तेच केले. तेव्हापासुन सरवांनी तेच केले. मग सरांचा विषय असला की सगळी मुले हेच करु लागली. मग परिक्षा आली. काय करायचं ? असा विवार सगळ्यांना आला. मग आम्ही सगळी मुलं मिळुन एक युक्ती काढली, आम्ही सरांचा विषय हा एक गोष्टीचे पुस्तक म्हणुन एेकु लागलो. तेव्हा आम्हाला परिक्षामध्ये चांगले गुण मिळाले. तेव्हापासुन हिंदी हा विषय सगळ्याचा आवडता झाला.
Wednesday, November 14, 2018
शाळेत छञप्ती शिवाजी महाराजांचा चिञपट
शाळेत छञप्ती शिवाजी महाराजांचा चिञपट
शाळा ही सर्वाना प्रिय असते असे नाही. शाळेत मुलांना शिकवलेले कहीच समजत नाही. अशी तक्रार सर्व शिक्षकांची होती. मग शिक्षकांना एक युक्ती सुचली. शिक्षकांनी सर्व वर्गात टि.व्ही लावला. आणि त्यात छञप्ती शिवाजी महाराजांचा चिञपट लावला. चिञपटमध्ये महाराजांचे संपुण सुरुवातीपासुनचा प्रवास दाखवला होता. मग मध्येच वर्गात लाइटही सारखी जायची. आणि लाइट आल्यावर सर्व मुलांचा गोंगाट व्हायचा. मग शेवटी चित्रपट पुर्ण बघून झाल्यावर शिक्षकांनी मुलांना काही प्रशन्न विचारले, मग त्या प्रशनाचे उत्तर मुलांनी अचुक दिल्याने सर्व शिक्षकांनी एकांत होऊन म्हटले की, आपल्या युक्तीचे चिज झाले.
शाळा ही सर्वाना प्रिय असते असे नाही. शाळेत मुलांना शिकवलेले कहीच समजत नाही. अशी तक्रार सर्व शिक्षकांची होती. मग शिक्षकांना एक युक्ती सुचली. शिक्षकांनी सर्व वर्गात टि.व्ही लावला. आणि त्यात छञप्ती शिवाजी महाराजांचा चिञपट लावला. चिञपटमध्ये महाराजांचे संपुण सुरुवातीपासुनचा प्रवास दाखवला होता. मग मध्येच वर्गात लाइटही सारखी जायची. आणि लाइट आल्यावर सर्व मुलांचा गोंगाट व्हायचा. मग शेवटी चित्रपट पुर्ण बघून झाल्यावर शिक्षकांनी मुलांना काही प्रशन्न विचारले, मग त्या प्रशनाचे उत्तर मुलांनी अचुक दिल्याने सर्व शिक्षकांनी एकांत होऊन म्हटले की, आपल्या युक्तीचे चिज झाले.
Tuesday, November 13, 2018
शाळेत मस्ती
शाळेत मस्ती
शाळेत गेल्यावर रोजप्रमाणे नविन पाहायला मिळते. आज रोजसारखे शाळेत गेल्यावर सकाळी सरांनी थोडेफ़ार शिकवले. नंतर दुपारी जेवनाची सुट्टि झाली. सुट्टित जेवणाचा डब्बा खाल्ला आणि मग मित्रानी मस्ती करायला सुरुवात केली. मस्ती डब्बा धुताना झाली. तिही चंदन आणि शाम मध्ये, चंदनने मुद्दावुन डब्बा धुताना शामच्या अंगावर पाणी टाकले त्यामुळे शामला राग आला आणि शामने त्याला मारण्याचा प्रयत्न केला पण तो त्याच्या तावडीत सापडलाच नाही. नंतर चंदन त्याला बाहेर चालताना दिसला, मग त्याठिकाणी रस्त्यावर एक ब्लेड पडले होते. ते ब्लेड त्याने उचलले आणि आपला बदला बदला घेण्याच्या उद्देशाने त्याने त्याच्या खांद्यावर ब्लेड मारले. तेवढयात रक्ताच्या धारा वाहु लागल्या आणि चंदन जोरात रडु लागला. तेवढयात सर आले मग सरांनी त्याच्या जखमेवर मलम पट्टी केली आणि त्याला घरी पाठवले. शामला सरांनी खुप धुतला. दुसरा दिवशी शाळेत पालकांना आणायचे असे त्याला सांगितले. त्यामुळे हि मस्ती शामला खुप महाग पडली.
शाळेत गेल्यावर रोजप्रमाणे नविन पाहायला मिळते. आज रोजसारखे शाळेत गेल्यावर सकाळी सरांनी थोडेफ़ार शिकवले. नंतर दुपारी जेवनाची सुट्टि झाली. सुट्टित जेवणाचा डब्बा खाल्ला आणि मग मित्रानी मस्ती करायला सुरुवात केली. मस्ती डब्बा धुताना झाली. तिही चंदन आणि शाम मध्ये, चंदनने मुद्दावुन डब्बा धुताना शामच्या अंगावर पाणी टाकले त्यामुळे शामला राग आला आणि शामने त्याला मारण्याचा प्रयत्न केला पण तो त्याच्या तावडीत सापडलाच नाही. नंतर चंदन त्याला बाहेर चालताना दिसला, मग त्याठिकाणी रस्त्यावर एक ब्लेड पडले होते. ते ब्लेड त्याने उचलले आणि आपला बदला बदला घेण्याच्या उद्देशाने त्याने त्याच्या खांद्यावर ब्लेड मारले. तेवढयात रक्ताच्या धारा वाहु लागल्या आणि चंदन जोरात रडु लागला. तेवढयात सर आले मग सरांनी त्याच्या जखमेवर मलम पट्टी केली आणि त्याला घरी पाठवले. शामला सरांनी खुप धुतला. दुसरा दिवशी शाळेत पालकांना आणायचे असे त्याला सांगितले. त्यामुळे हि मस्ती शामला खुप महाग पडली.
Monday, November 12, 2018
२ री ला दुसरा वेळी पास
२ री ला दुसरा वेळी पास
२री ला शाळेत अभ्यासाचे नविन विषय आले. तरीही त्यात नविन होते ते विषय. गणित विषय हा कठिण असल्यासारखा झाला. शाळेत गणित शिकवायला शिक्षिका होत्या, पण त्याचा काहिच फ़ायदा झाला नाही. शेवटी घरातल्यानी शिकवणी लावली, पण तेही वाया गेले. शेवटी वाषिॅक परिक्षा आली. परिक्षामध्ये गणित विषय खुप कठिण गेला. मग रिझल्ट आल्यावर गणित विषय गेल्याचे कळले. गणितात २ गुण घरातल्याना कळल्यावर घरातल्याना शिक्षकांनी बोलावले, शिक्षकांनी सागितले की, याला काहीच समजत नाही म्हणुन त्याला नापास करावे लागले. असे दोन वर्षी सलग झाले. मग तिसरा वर्षी नविन शिक्षक आले. मग शिकवलेले थोडेफ़ार समजायला लागले. नंतर वार्षिक परिक्षेत दुसरा क्रमांक आल्याने घरातली खुप खुश झाली.
२री ला शाळेत अभ्यासाचे नविन विषय आले. तरीही त्यात नविन होते ते विषय. गणित विषय हा कठिण असल्यासारखा झाला. शाळेत गणित शिकवायला शिक्षिका होत्या, पण त्याचा काहिच फ़ायदा झाला नाही. शेवटी घरातल्यानी शिकवणी लावली, पण तेही वाया गेले. शेवटी वाषिॅक परिक्षा आली. परिक्षामध्ये गणित विषय खुप कठिण गेला. मग रिझल्ट आल्यावर गणित विषय गेल्याचे कळले. गणितात २ गुण घरातल्याना कळल्यावर घरातल्याना शिक्षकांनी बोलावले, शिक्षकांनी सागितले की, याला काहीच समजत नाही म्हणुन त्याला नापास करावे लागले. असे दोन वर्षी सलग झाले. मग तिसरा वर्षी नविन शिक्षक आले. मग शिकवलेले थोडेफ़ार समजायला लागले. नंतर वार्षिक परिक्षेत दुसरा क्रमांक आल्याने घरातली खुप खुश झाली.
Sunday, November 11, 2018
१ ली चा वर्ग
१ ली चा वर्ग
शाळेचा पहिला दिवस. शाळेत नवीन मुलं-मुली व शिक्षक. पहिला दिवस म्हणुन शिक्षकांनी मुलांची ओळख करुन घेतली. मग पहिल्या दिवशी फ़ारसे शिकवले नाही. मग ५ वाजले आणि शाळा सुटली. मग घरी गेल्यावर विचार केला की, उद्या सर काय शिकवणार ? त्याचा अभ्यास केला. मग मित्रांसोबत खेळुन घरी आलो. मग उद्या १२ वाजता शाळेत जायचे म्हणुन सकाळी लवकर उठण्याची गरज नाही. म्हणून सकाळी ९ वाजता उठलो. अंघोळ केली. मग खेळायला गेलो. ११:३० वाजता शाळेत गेल्यावर सरांनी शिकवायला सुरुवात केली. मग पहिला दिवस चांगला गेला. मग अशेच २ महिने गेले. मग मला लिहायला आले. मी एकदा मॅडला वहिवर लिहुन दाखवले, तेव्हा मॅडने मला शाबासकी दिली. त्यानंतर आमची वार्षिक परिक्षा आली. परिक्षामध्ये काहीच समजत नव्हते. त्यामुळे मी नापास झालो.
शाळेचा पहिला दिवस. शाळेत नवीन मुलं-मुली व शिक्षक. पहिला दिवस म्हणुन शिक्षकांनी मुलांची ओळख करुन घेतली. मग पहिल्या दिवशी फ़ारसे शिकवले नाही. मग ५ वाजले आणि शाळा सुटली. मग घरी गेल्यावर विचार केला की, उद्या सर काय शिकवणार ? त्याचा अभ्यास केला. मग मित्रांसोबत खेळुन घरी आलो. मग उद्या १२ वाजता शाळेत जायचे म्हणुन सकाळी लवकर उठण्याची गरज नाही. म्हणून सकाळी ९ वाजता उठलो. अंघोळ केली. मग खेळायला गेलो. ११:३० वाजता शाळेत गेल्यावर सरांनी शिकवायला सुरुवात केली. मग पहिला दिवस चांगला गेला. मग अशेच २ महिने गेले. मग मला लिहायला आले. मी एकदा मॅडला वहिवर लिहुन दाखवले, तेव्हा मॅडने मला शाबासकी दिली. त्यानंतर आमची वार्षिक परिक्षा आली. परिक्षामध्ये काहीच समजत नव्हते. त्यामुळे मी नापास झालो.
Saturday, November 10, 2018
म्हात्रे बिल्डींग
म्हात्रे बिल्डींग
रत्नागिरी जिल्ह्यात एक राहुल नावाचा १२ वर्षिय मुलगा मुंबईहुन रत्नागिरी जिल्ह्यात एका मलकापुर नावाच्या गावात म्हात्रे बिल्डींग म्हणुन नुकताच स्तलांतरीत झाला होता. त्याचे कारण होते, त्याच्या वडिलांची बदली. त्यामुळे नविन घरात त्याला वेगळे वाटत होते. त्याचे अॅडमिशन तेथील स्थानिक शाळेत केले. शाळेत त्याला नविन मित्र मिळाले. विकी आणि कल्पेश हे दोघे त्याच्या बिल्डींगजवळ राहत होते. त्या दोघांशी खुप छान मैत्री झाली होती. एकदा तिघांनी बाहेर फ़िरण्याचा विचार केला,
त्यांनी रविवारच्या सुट्टीत फ़िरण्याचे ठरवले. मग रविवारच्या दिवशी ३ मित्र जंगलातुन नदीकाठावर, नदीकाठावरुन दुसरा गावात. संध्याकाळ झाल्यावर तिघे आपापल्या घरी आले. मग शाळेत काही दिवसांनी राहुलची मुलांशी मैत्री झाली. त्यात जयदिप नावाचा मित्र झाला. तो बिल्डींगच्या थोड्या लांब राहत होता. उन्हाळ्याच्या सुट्या पडल्यावर जयदिपने मधमाशाच्या पोळे काडण्याचा बेत बनवला. मग सुट्या पडल्यावर एके दिवशी सकाळी ते चार मित्र रानात मधमाशाच्या शोधात गेले. मग एक चांगले मधमाशाचे पोळे दिसले, मग जयदिप झाडावर चढला. आणि कौत्याने पोळा काढण्यास सुरुवात केली. खाली विकी आणि राहुल एक प्लास्टिकची पसरट घेऊन उभे होते. मग वरची मध त्या कागदावर पडायला लागली. मध काढून झाल्यावर तिघांनी मनभरुन मध खाली. एके दिवशी राहुलच्या वडिलाँची परत मुंबईत बदली झाल्याने त्याला परत मुंबईला जावे लागले. मग विक्की आणि जयदिपशी शेवटची भेट झाली.
रत्नागिरी जिल्ह्यात एक राहुल नावाचा १२ वर्षिय मुलगा मुंबईहुन रत्नागिरी जिल्ह्यात एका मलकापुर नावाच्या गावात म्हात्रे बिल्डींग म्हणुन नुकताच स्तलांतरीत झाला होता. त्याचे कारण होते, त्याच्या वडिलांची बदली. त्यामुळे नविन घरात त्याला वेगळे वाटत होते. त्याचे अॅडमिशन तेथील स्थानिक शाळेत केले. शाळेत त्याला नविन मित्र मिळाले. विकी आणि कल्पेश हे दोघे त्याच्या बिल्डींगजवळ राहत होते. त्या दोघांशी खुप छान मैत्री झाली होती. एकदा तिघांनी बाहेर फ़िरण्याचा विचार केला,
त्यांनी रविवारच्या सुट्टीत फ़िरण्याचे ठरवले. मग रविवारच्या दिवशी ३ मित्र जंगलातुन नदीकाठावर, नदीकाठावरुन दुसरा गावात. संध्याकाळ झाल्यावर तिघे आपापल्या घरी आले. मग शाळेत काही दिवसांनी राहुलची मुलांशी मैत्री झाली. त्यात जयदिप नावाचा मित्र झाला. तो बिल्डींगच्या थोड्या लांब राहत होता. उन्हाळ्याच्या सुट्या पडल्यावर जयदिपने मधमाशाच्या पोळे काडण्याचा बेत बनवला. मग सुट्या पडल्यावर एके दिवशी सकाळी ते चार मित्र रानात मधमाशाच्या शोधात गेले. मग एक चांगले मधमाशाचे पोळे दिसले, मग जयदिप झाडावर चढला. आणि कौत्याने पोळा काढण्यास सुरुवात केली. खाली विकी आणि राहुल एक प्लास्टिकची पसरट घेऊन उभे होते. मग वरची मध त्या कागदावर पडायला लागली. मध काढून झाल्यावर तिघांनी मनभरुन मध खाली. एके दिवशी राहुलच्या वडिलाँची परत मुंबईत बदली झाल्याने त्याला परत मुंबईला जावे लागले. मग विक्की आणि जयदिपशी शेवटची भेट झाली.
Friday, November 9, 2018
नदी
नदी
रायगड जिल्यातील एका लहानशा गावात राहणारा कल्पेश हा लहानपणी शहरात राहिल्यामुळे त्याला शहराची ओढ लागली होती. तो शाळेत असताना त्याला विचार आला कि आपण एकदा पाण्यात पोहायचे. मग मित्र त्याचे रानातील प्रत्येक जागा ओळखुन असल्याने त्याने विचार केला की आपण रानात फ़िरायला जायचे. मग शनिवारी ४ मित्रांनी योजणा करुन झाल्यावर रविवारी सकाळी ९ वाजता घरातुन निघाले. सोबत खाण्यासाठी थोडाफ़ार खाऊ घेतला. आणि थेट रानाकडे.. मग रानात गेल्यावर करवंदी, बोर असे रानातील फ़ळे खाऊन खुप फ़िरले. नंतर नदीजवळ आल्यावर कल्पेशने मित्रांना सांगितले कि, चला आपण अंघोळ करु. मग मित्रांनी आप-आपली कपडे काढून अंघोळीला पाण्यात उड्या टाकल्या. मग तासभर अंघोळ झाल्यावर घरी जायला निघाले. तेवढयात मागचा मित्र पाण्यातच होता, तो म्हणाला की, "तुम्ही जा, मी थोड्या वेळाने येतो". हे एेकुण बाकीचे मित्र घरी निघाले. मग एक मित्र खुपवेळ पाण्यात खेळुन बाहेर येताना त्याचा पाय कोणीतरी आत खेचत असल्याचे भासले. आणि तो आत खेचत गेला. त्याने ओरडण्याचा खुप प्रयत्न केला, पण सगळे फ़ुकट गेले. शेवटी त्याचा म्रुत्यु झाल्याचे कळले.
रायगड जिल्यातील एका लहानशा गावात राहणारा कल्पेश हा लहानपणी शहरात राहिल्यामुळे त्याला शहराची ओढ लागली होती. तो शाळेत असताना त्याला विचार आला कि आपण एकदा पाण्यात पोहायचे. मग मित्र त्याचे रानातील प्रत्येक जागा ओळखुन असल्याने त्याने विचार केला की आपण रानात फ़िरायला जायचे. मग शनिवारी ४ मित्रांनी योजणा करुन झाल्यावर रविवारी सकाळी ९ वाजता घरातुन निघाले. सोबत खाण्यासाठी थोडाफ़ार खाऊ घेतला. आणि थेट रानाकडे.. मग रानात गेल्यावर करवंदी, बोर असे रानातील फ़ळे खाऊन खुप फ़िरले. नंतर नदीजवळ आल्यावर कल्पेशने मित्रांना सांगितले कि, चला आपण अंघोळ करु. मग मित्रांनी आप-आपली कपडे काढून अंघोळीला पाण्यात उड्या टाकल्या. मग तासभर अंघोळ झाल्यावर घरी जायला निघाले. तेवढयात मागचा मित्र पाण्यातच होता, तो म्हणाला की, "तुम्ही जा, मी थोड्या वेळाने येतो". हे एेकुण बाकीचे मित्र घरी निघाले. मग एक मित्र खुपवेळ पाण्यात खेळुन बाहेर येताना त्याचा पाय कोणीतरी आत खेचत असल्याचे भासले. आणि तो आत खेचत गेला. त्याने ओरडण्याचा खुप प्रयत्न केला, पण सगळे फ़ुकट गेले. शेवटी त्याचा म्रुत्यु झाल्याचे कळले.
Thursday, November 8, 2018
काॅलेज
काॅलेज
डोंबिवली नावाच्या शहरात अजय नावाचा मुलगा राहत होता. तो आत्ताच १२ वी ची परिक्षा पास झाला पण गुण कमी असल्याने त्याला १३ वीला कोणत्याच काॅलेजमध्ये अॅडमिशन मिळाले नाही. शेवटी एका काॅलेजमध्ये अॅडमिशन त्याचे अॅडमिशन झाले. काॅलेजमध्ये मित्रांशी ओळख झाली. मग काॅलेजमध्ये ७५ टक्के हजेरी लावणे गरजेचे आहे. असे त्याला कळले. पण घरापासुन काॅलेज लांब असल्याने त्याला काम करण्याची गरज भासु लागली. म्हणुन तो सकाळी ८ ते १२ वा. पर्यत काॅलेजला जायचा, त्यानंतर तो कामाला जायचा, असे रोज केल्याने सरांना त्याचे दिवसभराचे कार्यचक्र कळल्याने त्याला सरांचीही थोडेफ़ार मद्द झाली. नंतर NSS चा Camp आल्याने त्याला जायला जमले नाही. म्हणुन सरांनी ते समजुन घेतल्याने त्याची हजेरी लावली. शेवटी NSS चा काम असल्याने तो हातभार लावत होता. त्यामुळे सर त्याचे खुप खुश झाले. मग शेवटी वार्षिक परिक्षा आल्यावर चांगले गुण काढल्यावर शिक्षकांना त्याचा अभिमान वाटला. कारण तो काॅलेजमधुन पहिला आला होता.
डोंबिवली नावाच्या शहरात अजय नावाचा मुलगा राहत होता. तो आत्ताच १२ वी ची परिक्षा पास झाला पण गुण कमी असल्याने त्याला १३ वीला कोणत्याच काॅलेजमध्ये अॅडमिशन मिळाले नाही. शेवटी एका काॅलेजमध्ये अॅडमिशन त्याचे अॅडमिशन झाले. काॅलेजमध्ये मित्रांशी ओळख झाली. मग काॅलेजमध्ये ७५ टक्के हजेरी लावणे गरजेचे आहे. असे त्याला कळले. पण घरापासुन काॅलेज लांब असल्याने त्याला काम करण्याची गरज भासु लागली. म्हणुन तो सकाळी ८ ते १२ वा. पर्यत काॅलेजला जायचा, त्यानंतर तो कामाला जायचा, असे रोज केल्याने सरांना त्याचे दिवसभराचे कार्यचक्र कळल्याने त्याला सरांचीही थोडेफ़ार मद्द झाली. नंतर NSS चा Camp आल्याने त्याला जायला जमले नाही. म्हणुन सरांनी ते समजुन घेतल्याने त्याची हजेरी लावली. शेवटी NSS चा काम असल्याने तो हातभार लावत होता. त्यामुळे सर त्याचे खुप खुश झाले. मग शेवटी वार्षिक परिक्षा आल्यावर चांगले गुण काढल्यावर शिक्षकांना त्याचा अभिमान वाटला. कारण तो काॅलेजमधुन पहिला आला होता.
Wednesday, November 7, 2018
दिवाळी
दिवाळी
एकदा दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळीच घराच्या बाहेर फ़टाके फ़ोडायला गेलो. फ़टाके फ़ोडताना सोबत मित्रही होती तेव्हा खुप मज्जा येत होती.
मग तेव्हा आम्ही ३ मित्र दिवाळीच्या दिवशी फ़टाके वाजवायला जंगलात गेलो. मग जंगलात आम्हाला एक मोठी कातीन दिसली. ती कातीन दिसायला भयंकर होती. तेव्हा त्या कातीनने आमच्याकडे जाळ फ़ेकला, मग आम्ही त्या जाळीत फ़सलो, मग आमच्याकडे फ़ुलबाजे होते. तर ते जाळुन आम्ही जाळ्यातुन बाहेर निघलो. मग आम्ही विचार केला की, या कातीनीला मारावे लागेल. नाहितर ही आम्हाला मारेल, मग आमच्याकडे काही राॅकेट आणि काही बाॅम होते. मग आम्ही राॅकेटला बाॅम लावला आणि असे १० राॅकेट कातीनवर सोडले. मग तेव्हा कातीनवर खुप मोठा स्फ़ोट झाला. जे १० राॅकेट होते. ते कातीनच्या अंगावर फ़ुटले. आणि कातीनला एक मोठी आग लागली आणि कातीन मेली. मग आम्ही तिथुन घरी आलो.
एकदा दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळीच घराच्या बाहेर फ़टाके फ़ोडायला गेलो. फ़टाके फ़ोडताना सोबत मित्रही होती तेव्हा खुप मज्जा येत होती.
मग तेव्हा आम्ही ३ मित्र दिवाळीच्या दिवशी फ़टाके वाजवायला जंगलात गेलो. मग जंगलात आम्हाला एक मोठी कातीन दिसली. ती कातीन दिसायला भयंकर होती. तेव्हा त्या कातीनने आमच्याकडे जाळ फ़ेकला, मग आम्ही त्या जाळीत फ़सलो, मग आमच्याकडे फ़ुलबाजे होते. तर ते जाळुन आम्ही जाळ्यातुन बाहेर निघलो. मग आम्ही विचार केला की, या कातीनीला मारावे लागेल. नाहितर ही आम्हाला मारेल, मग आमच्याकडे काही राॅकेट आणि काही बाॅम होते. मग आम्ही राॅकेटला बाॅम लावला आणि असे १० राॅकेट कातीनवर सोडले. मग तेव्हा कातीनवर खुप मोठा स्फ़ोट झाला. जे १० राॅकेट होते. ते कातीनच्या अंगावर फ़ुटले. आणि कातीनला एक मोठी आग लागली आणि कातीन मेली. मग आम्ही तिथुन घरी आलो.
Tuesday, November 6, 2018
Monday, November 5, 2018
बेकार गाव
बेकार गाव
महाराष्टात एक असे नावाजले गाव आहे, की त्याचे नाव घेतले की, हसायला येते. एकदा गावात लाईट गेली होती. आणि तिही दिवाळीत. मग बाहेरच्या गावात लाईट होती. आणि मग गावातला वायरमन असुन गावातील लोकं अशीच अंधारात बसली, पण त्यांनी लाईट का गेली ? याची चौकशी केलीच नाही. त्यावेळी काही एक-दोन घरातील लोकांनी वायरमनला बोलावुन लाईट बनवली.
महाराष्टात एक असे नावाजले गाव आहे, की त्याचे नाव घेतले की, हसायला येते. एकदा गावात लाईट गेली होती. आणि तिही दिवाळीत. मग बाहेरच्या गावात लाईट होती. आणि मग गावातला वायरमन असुन गावातील लोकं अशीच अंधारात बसली, पण त्यांनी लाईट का गेली ? याची चौकशी केलीच नाही. त्यावेळी काही एक-दोन घरातील लोकांनी वायरमनला बोलावुन लाईट बनवली.
Sunday, November 4, 2018
Saturday, November 3, 2018
मासे
मासे
एका छोट्याशा गावात रवि नावाचा मुलगा राहत होता. तो गरिब असल्याने अभ्यासात खुप हुशार होता. एकदा शाळेत त्याचा ५वी ला प्रथम क्रमांक आल्याने त्याला शाळेतुन त्याला बक्षिस मिळाले. त्याचबरोबरच त्याला शाळेतुन स्काॅलरशिप मिळाली. तो गरीब घरातुन असल्याने त्याच्या घरातील लोकांचा मासेमारी व्यवसाय होता. त्याच्या घरात त्याचे वडील रोज नदिवर मासेमारी करायला जात होते. एकदा त्याच्या वडीलांची तबियत अचानक खराब झाल्याने रविलाच मासेमारी करायला जावे लागले. रवि नदीवर गेल्यावर त्याने मासे मारायला सुरुवात केली. २-३ तास त्याला काहीच हाती लागले नाही. अचानक एक मोठा मासा फ़सल्याचे त्याला वाटले. त्याने मासे खेचण्याचा प्रयत्न केला. पण त्याला खेचायला आलेच नाही. शेवटी त्याला जाताना माणसे दिसली. त्यांना त्याने हाक दिली. त्या माणसांनी मासा खेचण्याचा प्रयत्न केला. तर एक मोठा ३० किलोचा मासा त्याला मिळाला. तेव्हा त्याने तो मासा बाजारात विकला. तर त्याला खुप पैसे मिळाले. मग ते पैसे घेऊन तो घरी गेला. तर घरात वडील खुप खुश झाले.
एका छोट्याशा गावात रवि नावाचा मुलगा राहत होता. तो गरिब असल्याने अभ्यासात खुप हुशार होता. एकदा शाळेत त्याचा ५वी ला प्रथम क्रमांक आल्याने त्याला शाळेतुन त्याला बक्षिस मिळाले. त्याचबरोबरच त्याला शाळेतुन स्काॅलरशिप मिळाली. तो गरीब घरातुन असल्याने त्याच्या घरातील लोकांचा मासेमारी व्यवसाय होता. त्याच्या घरात त्याचे वडील रोज नदिवर मासेमारी करायला जात होते. एकदा त्याच्या वडीलांची तबियत अचानक खराब झाल्याने रविलाच मासेमारी करायला जावे लागले. रवि नदीवर गेल्यावर त्याने मासे मारायला सुरुवात केली. २-३ तास त्याला काहीच हाती लागले नाही. अचानक एक मोठा मासा फ़सल्याचे त्याला वाटले. त्याने मासे खेचण्याचा प्रयत्न केला. पण त्याला खेचायला आलेच नाही. शेवटी त्याला जाताना माणसे दिसली. त्यांना त्याने हाक दिली. त्या माणसांनी मासा खेचण्याचा प्रयत्न केला. तर एक मोठा ३० किलोचा मासा त्याला मिळाला. तेव्हा त्याने तो मासा बाजारात विकला. तर त्याला खुप पैसे मिळाले. मग ते पैसे घेऊन तो घरी गेला. तर घरात वडील खुप खुश झाले.
Friday, November 2, 2018
मुंगुस
मुंगुस
एक विश्वास नावाचा मुलगा होता. तो नुकताच १०वी ला होता. शाळेत गेल्यावर मुलांशी मस्ती आणि सरांचा मार खाणे असा त्याचा स्वभाव असला तरी घरात त्याची वागणुक चांगली होती. एकदा असाच शाळेतुन घरी जात होता. अचानक त्याला रस्त्यात एक मोठा मुंगुस दिसला. मुंगुस बघताच तो थोडा घाबरला, तो मुंगुस १० मी. तिथेच असल्याने त्याला वाटले की, तो कुणाच्यातरी शोधात आहे. असे त्याला वाटले, मग मुंगुस गेल्यावर तो घरी गेला. घरी गेल्यावर घराच्या बाजुला लोकांची गर्दी जमली. त्याने घरात पाहुण बघितले तर, घरात रक्ताचे डाग होते. आणि किच्चनच्या रुममध्ये रक्ताचे प्रमाण जास्त असल्याने त्याने पाहण्याचा प्रयत्न केला तर त्याने पाहिले तर तो तिथेच हादरला. " एक मोठा साप मरुण पडला आहे, आणि त्याचे रक्त सगळीकडे पाणगले आहे." तेव्हा बाजुचे काका घरात आले. मग त्यांनी त्याला सांगितले की तुझ्या घरात साप घुसलेला, आणि त्या सापाच्या मागे एक मुंगुस होता. त्या मुंगुसाने त्याला मारले असावे, असा अंदाज होता. तेव्हा विश्वासला लगेच लक्षात आले की आपण रस्त्यात जो मुंगुस बघितलेला होता. तो तोच होता म्हणुन. मग घरात कोणीच नसल्याने घरातुन साप बाहेर काढला, व पुर्ण घर साप केले. मग घरात त्याची आई आल्यावर झालेला प्रकार त्याने सांगितला.
एक विश्वास नावाचा मुलगा होता. तो नुकताच १०वी ला होता. शाळेत गेल्यावर मुलांशी मस्ती आणि सरांचा मार खाणे असा त्याचा स्वभाव असला तरी घरात त्याची वागणुक चांगली होती. एकदा असाच शाळेतुन घरी जात होता. अचानक त्याला रस्त्यात एक मोठा मुंगुस दिसला. मुंगुस बघताच तो थोडा घाबरला, तो मुंगुस १० मी. तिथेच असल्याने त्याला वाटले की, तो कुणाच्यातरी शोधात आहे. असे त्याला वाटले, मग मुंगुस गेल्यावर तो घरी गेला. घरी गेल्यावर घराच्या बाजुला लोकांची गर्दी जमली. त्याने घरात पाहुण बघितले तर, घरात रक्ताचे डाग होते. आणि किच्चनच्या रुममध्ये रक्ताचे प्रमाण जास्त असल्याने त्याने पाहण्याचा प्रयत्न केला तर त्याने पाहिले तर तो तिथेच हादरला. " एक मोठा साप मरुण पडला आहे, आणि त्याचे रक्त सगळीकडे पाणगले आहे." तेव्हा बाजुचे काका घरात आले. मग त्यांनी त्याला सांगितले की तुझ्या घरात साप घुसलेला, आणि त्या सापाच्या मागे एक मुंगुस होता. त्या मुंगुसाने त्याला मारले असावे, असा अंदाज होता. तेव्हा विश्वासला लगेच लक्षात आले की आपण रस्त्यात जो मुंगुस बघितलेला होता. तो तोच होता म्हणुन. मग घरात कोणीच नसल्याने घरातुन साप बाहेर काढला, व पुर्ण घर साप केले. मग घरात त्याची आई आल्यावर झालेला प्रकार त्याने सांगितला.
Thursday, November 1, 2018
घोण
घोण
एका लहानशा खेडेगावात करण नावाचा एक मुलगा राहत होता. तो तिसरीमध्ये शिकत होता. सकाळी १० वा. शाळेत गेल्यावर दुपारी २ वा. घरी जेवायला यायचा आणि जेवुन लगेच शाळेत जायचा. ५.५० वा. शाळा सुटली की तो घरी यायचा. घरी आई-बाबा, एक लहान बहिण २ वर्षाची. एके दिवशी तो नेहमीप्रमाणे शाळेत गेल्यावर दुपारी जेवायला घरी आला. जेवायला आल्यावर आईने जेवणाचे ताट वाढले, आणि आई बाहेर गेली. तेथे त्याची छोटी बहिण खेळत होती. अचानक तिथे एक मोठी घोण आली. मग हे करणने बघितले, मग करणने त्या घोणचा रस्ता आडवण्याचा खुप प्रयत्न केला. पण ती घोण थांबतच नव्हती. सारखी पुढे येत होती. मग घरात एक मोठी काठी होती. त्या काठीने त्या घोणला मारले. त्या घोणचे दोन तुकडे केले, तरीही ती जिवंत असल्याचे त्याला आढळले. मग त्याने बतितले राॅकल त्या घोणवर ओतले आणि आग लावली. तेवढयात त्याची आई आली आणि म्हणाली, काय पेटवलेस ? मग तो बोल्ला की घोण आहे. हे बोलताच तो शाळेत गेला. शाळेत गेल्यावर हा प्रकार मित्रांना सांगितला तर मित्रांनी त्याची वाह ! वाह ! केली.
एका लहानशा खेडेगावात करण नावाचा एक मुलगा राहत होता. तो तिसरीमध्ये शिकत होता. सकाळी १० वा. शाळेत गेल्यावर दुपारी २ वा. घरी जेवायला यायचा आणि जेवुन लगेच शाळेत जायचा. ५.५० वा. शाळा सुटली की तो घरी यायचा. घरी आई-बाबा, एक लहान बहिण २ वर्षाची. एके दिवशी तो नेहमीप्रमाणे शाळेत गेल्यावर दुपारी जेवायला घरी आला. जेवायला आल्यावर आईने जेवणाचे ताट वाढले, आणि आई बाहेर गेली. तेथे त्याची छोटी बहिण खेळत होती. अचानक तिथे एक मोठी घोण आली. मग हे करणने बघितले, मग करणने त्या घोणचा रस्ता आडवण्याचा खुप प्रयत्न केला. पण ती घोण थांबतच नव्हती. सारखी पुढे येत होती. मग घरात एक मोठी काठी होती. त्या काठीने त्या घोणला मारले. त्या घोणचे दोन तुकडे केले, तरीही ती जिवंत असल्याचे त्याला आढळले. मग त्याने बतितले राॅकल त्या घोणवर ओतले आणि आग लावली. तेवढयात त्याची आई आली आणि म्हणाली, काय पेटवलेस ? मग तो बोल्ला की घोण आहे. हे बोलताच तो शाळेत गेला. शाळेत गेल्यावर हा प्रकार मित्रांना सांगितला तर मित्रांनी त्याची वाह ! वाह ! केली.
Wednesday, October 31, 2018
माणुस्की
माणुस्की
एकदा एका बाईचा रस्त्यावर निधन झाले. तेव्हा त्या बाईला बघण्यासाठी खुप लोक आली होते. एवढे लोक होते की, एखादा हिरोला बघायला जेवढी माणसे असतील तेवढी इथे होती. तेव्हा गावातील खुप लोक तेथे आले होते. मग तिची पुर्ण क्रिया होपर्यत माणसे तिथेच होती. त्या बाईची मुले होती. त्या मुलांना तिच आधार होती. आणि तिच त्यांना सोडुन गेल्यामुळे लोकांमध्ये चर्चेचे वातावरण निर्माण झाले. मग तेव्हा त्या मुलांना काही माणसांनी धिर दिला. मग तेथे एक बाई म्हणाली की, ही बाई माणस्कीला खुप चांगली होती. शेवटी राहिली ती, त्या बाईची माणुस्की..
*** समाप्त ***
एकदा एका बाईचा रस्त्यावर निधन झाले. तेव्हा त्या बाईला बघण्यासाठी खुप लोक आली होते. एवढे लोक होते की, एखादा हिरोला बघायला जेवढी माणसे असतील तेवढी इथे होती. तेव्हा गावातील खुप लोक तेथे आले होते. मग तिची पुर्ण क्रिया होपर्यत माणसे तिथेच होती. त्या बाईची मुले होती. त्या मुलांना तिच आधार होती. आणि तिच त्यांना सोडुन गेल्यामुळे लोकांमध्ये चर्चेचे वातावरण निर्माण झाले. मग तेव्हा त्या मुलांना काही माणसांनी धिर दिला. मग तेथे एक बाई म्हणाली की, ही बाई माणस्कीला खुप चांगली होती. शेवटी राहिली ती, त्या बाईची माणुस्की..
*** समाप्त ***
Tuesday, October 30, 2018
पुरस्कार
पुरस्कार
रावेल नावाचे एक गाव होते. त्या गावात एकदा निबंधाची स्पर्धा होती. त्या स्पर्धेत अट अशी होती की, एक शब्द चुकला की परत सुरुवातपासुन चालु करणे. मग स्पर्धेत १५०० लोकांनी भाग घेतला होता. त्यात १००० मुले तर ५०० माणसांचा समावेश होता. मग हि स्पर्धा ९ वाजता सुरुवात झाली. त्यात वेळ १ तासाची होती. मग त्यात शेवटी एक मुलगा जिकला. मग त्याला ग्रामसेवकाने पुरस्कार जाहिर केला.
रावेल नावाचे एक गाव होते. त्या गावात एकदा निबंधाची स्पर्धा होती. त्या स्पर्धेत अट अशी होती की, एक शब्द चुकला की परत सुरुवातपासुन चालु करणे. मग स्पर्धेत १५०० लोकांनी भाग घेतला होता. त्यात १००० मुले तर ५०० माणसांचा समावेश होता. मग हि स्पर्धा ९ वाजता सुरुवात झाली. त्यात वेळ १ तासाची होती. मग त्यात शेवटी एक मुलगा जिकला. मग त्याला ग्रामसेवकाने पुरस्कार जाहिर केला.
Monday, October 29, 2018
ग्रामपंचायत
ग्रामपंचायत
घोण नावाचे एक गाव होते. त्या गावात एकदा सरपंच पदासाठी जागा निघाल्या. पदासाठी बाहेरच्या गावातील उमेद्वार उभे होते. मग घोण गावासाठी एक २ री शिकलेली बाई उभी राहिली. तेव्हा ती बाई बिनविरोधी निवडुन आली. सरपंच म्हणुन निवड झाल्यानंतर दुसरा दिवशी ती कार्यालयात गेली तेव्हा एका मानसाने तिच्याकडुन सही मागितली तर ती म्हणाली अंगठा चालेल का? तेव्हा तेथे दिन मानसे तिला बघुन हसु लागली.
एकदा १५ ऑगस्टला भाषण होते तेव्हा त्या बाईची बारी होती. मग ती स्टेजवर आली तेव्हा ती म्हणाली आज १५ ऑगस्टला आहे. हे बोलुन भाषण संपवते हे बोलुन तिने भाषण संपवले. मग ती बाहेर आली. अशी अडाणी बाई असताना तिला गावाने सरपंच कसे बनवले ? ग्रामपंचायत कशी अशी ? असा प्रश्न त्या बाहेरील गावातील लोकांना पडला.
घोण नावाचे एक गाव होते. त्या गावात एकदा सरपंच पदासाठी जागा निघाल्या. पदासाठी बाहेरच्या गावातील उमेद्वार उभे होते. मग घोण गावासाठी एक २ री शिकलेली बाई उभी राहिली. तेव्हा ती बाई बिनविरोधी निवडुन आली. सरपंच म्हणुन निवड झाल्यानंतर दुसरा दिवशी ती कार्यालयात गेली तेव्हा एका मानसाने तिच्याकडुन सही मागितली तर ती म्हणाली अंगठा चालेल का? तेव्हा तेथे दिन मानसे तिला बघुन हसु लागली.
एकदा १५ ऑगस्टला भाषण होते तेव्हा त्या बाईची बारी होती. मग ती स्टेजवर आली तेव्हा ती म्हणाली आज १५ ऑगस्टला आहे. हे बोलुन भाषण संपवते हे बोलुन तिने भाषण संपवले. मग ती बाहेर आली. अशी अडाणी बाई असताना तिला गावाने सरपंच कसे बनवले ? ग्रामपंचायत कशी अशी ? असा प्रश्न त्या बाहेरील गावातील लोकांना पडला.
Sunday, October 28, 2018
शाळा
शाळा
रोळ नावाचे एक गाव होते. त्या गावाची लोकसंख्या २० घरे अशी होती. त्या गावात एक शाळा होती. त्या शाळेत २० मुले शिकत होती. त्या शाळेत एकदा घटना घडली, एकदा शाळेत एक विषारी साप आला. तो सर्वात पहिले २ विद्यार्थांना चावला. तेव्हा शिक्षकांनी हे सर्व पाहिले. मग शिक्षकांनी सापाला मारण्याचा प्रयत्न केला. पण ते अयशस्वी ठरले. शेवटी एका विद्यार्थाने साहस करुन सापावर टेबलाने हल्ला केला तर, तो मुळात जखमी झाला. शेवटी एक मोठा दगड डोक्यात घातला आणि साप मेला.
रोळ नावाचे एक गाव होते. त्या गावाची लोकसंख्या २० घरे अशी होती. त्या गावात एक शाळा होती. त्या शाळेत २० मुले शिकत होती. त्या शाळेत एकदा घटना घडली, एकदा शाळेत एक विषारी साप आला. तो सर्वात पहिले २ विद्यार्थांना चावला. तेव्हा शिक्षकांनी हे सर्व पाहिले. मग शिक्षकांनी सापाला मारण्याचा प्रयत्न केला. पण ते अयशस्वी ठरले. शेवटी एका विद्यार्थाने साहस करुन सापावर टेबलाने हल्ला केला तर, तो मुळात जखमी झाला. शेवटी एक मोठा दगड डोक्यात घातला आणि साप मेला.
Saturday, October 27, 2018
शेती
शेती
एका गावात राम नावाचा मुलगा राह्त होता. तो शेती करत असे. त्याला शेती करायला फ़ार आवडत असे.

एकदा त्याला शेतात एक साप दिसला, तो एक नाग होता.

आणि त्याच्या कपाळावर काही चमकत होते. म्हणुन राम जवळ गेला तर्, त्याला एक कपाळावर मणी दिसला.

मग तो मणी घेण्यासाठी त्याने सापाला मारण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. तेव्हा त्याने सापाचा मणी घेतला. आणि सरळ त्याने बाजाराकडे धाव घेतली. बाजारात दुकानात मणी पाह़्ताच दुकानदार समजला की, मणी अनमोल आहे.

मग त्या दुकानदाराने त्याला पैसे दिले. आणि हे सर्व करताना एका माणसाने पाहिले. मग त्या मानसाने त्याचा पाठलाग केला आणि शेवटी रामला वाटले कि कोणतरी आपला पाठलाग करतो. म्हणुन बघितले तर तेवढयात रामवर जोराचा हल्ला झाला. त्या हल्लात राम मेला. मग रामचे शरिर त्याच्या शेतात टाकले. जिथे रामने एक साप मारला होता, तोही त्याच्या शेतात. त्यामुळे त्याच्या मरणाला तोच कारण झाला.
एका गावात राम नावाचा मुलगा राह्त होता. तो शेती करत असे. त्याला शेती करायला फ़ार आवडत असे.

एकदा त्याला शेतात एक साप दिसला, तो एक नाग होता.

आणि त्याच्या कपाळावर काही चमकत होते. म्हणुन राम जवळ गेला तर्, त्याला एक कपाळावर मणी दिसला.

मग तो मणी घेण्यासाठी त्याने सापाला मारण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. तेव्हा त्याने सापाचा मणी घेतला. आणि सरळ त्याने बाजाराकडे धाव घेतली. बाजारात दुकानात मणी पाह़्ताच दुकानदार समजला की, मणी अनमोल आहे.

मग त्या दुकानदाराने त्याला पैसे दिले. आणि हे सर्व करताना एका माणसाने पाहिले. मग त्या मानसाने त्याचा पाठलाग केला आणि शेवटी रामला वाटले कि कोणतरी आपला पाठलाग करतो. म्हणुन बघितले तर तेवढयात रामवर जोराचा हल्ला झाला. त्या हल्लात राम मेला. मग रामचे शरिर त्याच्या शेतात टाकले. जिथे रामने एक साप मारला होता, तोही त्याच्या शेतात. त्यामुळे त्याच्या मरणाला तोच कारण झाला.
Friday, October 26, 2018
नोकरीत फ़सवणुक
एक राजु नावाचा मुलगा होता. १५वी झाल्यानंतर राजु नोकरीचा शोधात होता. त्यामुळे त्याने इंटरनेटवर त्याचा बायोडाटा पाठवला. मग त्याला एका कंपनीवरुन फ़ोन आला, तेव्हा तो दुसरा दिवशी त्या जागेवर गेला, मग तेथे त्याला एक मॅडम भेटल्या, त्या मॅडमने त्याची मुलाखत घेतली. मुलाखत घेतना त्याच्याकडुन ८०० रुपये घेतले. आणि त्याने ते काढूंण दिल्यावर त्याला पुढच्या दिवशी यायला सांगितले. दुसरा दिवशी तो त्या दिवशी गेला तेव्हा तेथे काहीच नव्हते. मग तो नाराज होऊन घरी गेला.
Thursday, October 25, 2018
बॅट
एक चाळ होती. त्या चाळीत १५ माणसांची वस्ती होती. त्या चाळीत काही लहान मुले राहत होती. सण असले की सर्वजण एकत्र मिळुन साजरे करत असे.
दिवाळी, होळी, गणपती अशे सण त्या चाळीत खुप जोराने साजरे होत असे. चाळीत काही लोक मराठी, हिंदु, जातीतील होते. चाळीत एक शंकर देवाचे देऊळ होते. सर्व चाळीतील लोक त्या मंदिरात आवडीने जात होते.
एकदा पावसाळ्यात भरपुर पाऊस आल्याने नदी चाळीच्या जवळ असल्याने नदीला पुर आला त्यामुळे मोठया प्रमाणात चाळीतील घरांमध्ये पाणी शिरले होते. मग चाळीतील लोकांनी कसेबसे करुन दुसरा गावी जाऊन जिव वाचण्याचा प्रयत्न केला. मग संध्याकाळपर्यत पाणी गेल्यावर लोकं परत आपल्या घरी आली.
एकदा मुलांनी क्रिकेटचा खेळ सुरु केला. सर्व मुले आवडीने खेळू लागली. अचानक एका मुलाने आपली बॅट चेंडुला मारायला जाणार तेवढयात त्या मुलाच्या हातातुन बॅट सटकुन एका लहान मुलाच्या डोक्याला लागली. त्यातच त्याचा म्रृत्यु झाला. त्यामुळे त्या चाळित त्या दिवसापासुन कधीच बॅट काढली नाही.

*** समाप्त ***
दिवाळी, होळी, गणपती अशे सण त्या चाळीत खुप जोराने साजरे होत असे. चाळीत काही लोक मराठी, हिंदु, जातीतील होते. चाळीत एक शंकर देवाचे देऊळ होते. सर्व चाळीतील लोक त्या मंदिरात आवडीने जात होते.
एकदा पावसाळ्यात भरपुर पाऊस आल्याने नदी चाळीच्या जवळ असल्याने नदीला पुर आला त्यामुळे मोठया प्रमाणात चाळीतील घरांमध्ये पाणी शिरले होते. मग चाळीतील लोकांनी कसेबसे करुन दुसरा गावी जाऊन जिव वाचण्याचा प्रयत्न केला. मग संध्याकाळपर्यत पाणी गेल्यावर लोकं परत आपल्या घरी आली.
एकदा मुलांनी क्रिकेटचा खेळ सुरु केला. सर्व मुले आवडीने खेळू लागली. अचानक एका मुलाने आपली बॅट चेंडुला मारायला जाणार तेवढयात त्या मुलाच्या हातातुन बॅट सटकुन एका लहान मुलाच्या डोक्याला लागली. त्यातच त्याचा म्रृत्यु झाला. त्यामुळे त्या चाळित त्या दिवसापासुन कधीच बॅट काढली नाही.

*** समाप्त ***
Wednesday, October 24, 2018
मटण
एका गावात राहुल नावाचा मुलगा राहत होता. तो गावात मटन खाण्यासाठी म्हणून नावाजला गेला होता. एकदा शेजारांच्या घरी मटनाची मेजवणी होती.
त्यावेळी गावातील लोकांनी पोटभरुन मटण खाल्ले. तेव्हा काही मटण उरले होते. त्यामुळे शेजारीने मटण संपवण्यासाठी एक बक्षिस ठेवले. सर्व गावकरांनी मटण संपवण्याचा प्रयत्न केला पण कुणालाच संपले नाही. शेवटी राहुल तेथे आला आणि त्याने खाण्यासाठी सुरुवात केली, आणि काही क्षणातच मटण संपले. तेव्हा सर्व लोक आशच्यॆचकित झाले.
यावेळी त्याला त्याचे बक्षिस मिळाले. मग तेव्हा गावातील एक गावकरी हा राहुलवर जळत असल्याने त्याने विचार केला की, आपणही एक स्पर्धा ठेवू आणि राहुलला चांगलीच अद्दल घडवु. तेव्हा स्पर्धाचा दिवस आला, सर्व गावकरांनी भाग घेतला. तेव्हा नेहमी प्रमाणे राहुल तेथे आला. पण अचानक राहुलला कळले की मटण डुकराचे आहे. तेव्हा त्याने स्पर्धेत येण्यास माघारी घेतली. सर्व गावकरी आश्च्र्यचकित झाले. मग राहुलला एका गावकराने माघारी घेण्याचे कारण विचारले तर, त्याने सांगितले कि हे मटण डुकराचे आहे.
हे एेकताच सर्व गावकरी त्या मानसाकडे धावले. कारण बहुतेक लोक डुकराचे मटण खात नव्हते आणि त्याला मारहाण केली. त्या मारहाणीत त्याचा जिव गेला.
*** समाप्त ***
त्यावेळी गावातील लोकांनी पोटभरुन मटण खाल्ले. तेव्हा काही मटण उरले होते. त्यामुळे शेजारीने मटण संपवण्यासाठी एक बक्षिस ठेवले. सर्व गावकरांनी मटण संपवण्याचा प्रयत्न केला पण कुणालाच संपले नाही. शेवटी राहुल तेथे आला आणि त्याने खाण्यासाठी सुरुवात केली, आणि काही क्षणातच मटण संपले. तेव्हा सर्व लोक आशच्यॆचकित झाले.

यावेळी त्याला त्याचे बक्षिस मिळाले. मग तेव्हा गावातील एक गावकरी हा राहुलवर जळत असल्याने त्याने विचार केला की, आपणही एक स्पर्धा ठेवू आणि राहुलला चांगलीच अद्दल घडवु. तेव्हा स्पर्धाचा दिवस आला, सर्व गावकरांनी भाग घेतला. तेव्हा नेहमी प्रमाणे राहुल तेथे आला. पण अचानक राहुलला कळले की मटण डुकराचे आहे. तेव्हा त्याने स्पर्धेत येण्यास माघारी घेतली. सर्व गावकरी आश्च्र्यचकित झाले. मग राहुलला एका गावकराने माघारी घेण्याचे कारण विचारले तर, त्याने सांगितले कि हे मटण डुकराचे आहे.
हे एेकताच सर्व गावकरी त्या मानसाकडे धावले. कारण बहुतेक लोक डुकराचे मटण खात नव्हते आणि त्याला मारहाण केली. त्या मारहाणीत त्याचा जिव गेला.
*** समाप्त ***
Tuesday, October 23, 2018
हिरवी विहिर
एका गावात एक खुप मोठी विहीर होती.
त्या विहीरीत पाणी स्वच्छ असल्याने गावातील सर्व लोक तेथे पाणी भरुन नेत होते. पावसाळा संपला की, उन्हाळ्यात विहिरीच्या पाण्यासाठी खुप मागणी होती.

लोक लांबच्या गावातुन विहिरीचे पाणी न्यायला जात होती. एकदा पावसाळ्यात विहिरीचे काम गावकरींनी करायला घेतले, तेव्हा एक गावकरीचा अचानक तोल गेला. आणि तो विहिरीत पडला. विहिर खोल असल्याने त्याला वाचवता आले नाही. त्यामुळे त्याचा म्रुत्यु झाला.
दुसरा दिवशी एक गावकरी सकाळी पाणी भरण्यासाठी गेला, तेव्हा अचानक विहिरीच्या पाण्याने त्याला आत घेचले आणि तो पाण्यात आत जाऊन त्याचा म्रुत्यु झाला. त्या दिवसापासुन त्या विहीरीजवळ कोणीही जाण्याचा प्रयत्न केला नाही. पण कोणाचीही हिंमत झाली नाही. त्यामुळे त्या विहिरीला हिरवी विहिर असे म्हटले जाऊ लागले. कारण त्या विहिरीच्या पाण्याचा रंग हिरवा होता.
*** समाप्त ***
त्या विहीरीत पाणी स्वच्छ असल्याने गावातील सर्व लोक तेथे पाणी भरुन नेत होते. पावसाळा संपला की, उन्हाळ्यात विहिरीच्या पाण्यासाठी खुप मागणी होती.

लोक लांबच्या गावातुन विहिरीचे पाणी न्यायला जात होती. एकदा पावसाळ्यात विहिरीचे काम गावकरींनी करायला घेतले, तेव्हा एक गावकरीचा अचानक तोल गेला. आणि तो विहिरीत पडला. विहिर खोल असल्याने त्याला वाचवता आले नाही. त्यामुळे त्याचा म्रुत्यु झाला.
दुसरा दिवशी एक गावकरी सकाळी पाणी भरण्यासाठी गेला, तेव्हा अचानक विहिरीच्या पाण्याने त्याला आत घेचले आणि तो पाण्यात आत जाऊन त्याचा म्रुत्यु झाला. त्या दिवसापासुन त्या विहीरीजवळ कोणीही जाण्याचा प्रयत्न केला नाही. पण कोणाचीही हिंमत झाली नाही. त्यामुळे त्या विहिरीला हिरवी विहिर असे म्हटले जाऊ लागले. कारण त्या विहिरीच्या पाण्याचा रंग हिरवा होता.
*** समाप्त ***
Monday, October 22, 2018
भेंडीचे झाड
एका गावात एक खुप मोठे भेंडीचे झाड होते.
त्या झाडावर खुप मुले खेळत असे. ते झाड खुप जुने असल्याने लहान मुलांना खुप आवडत होते. एके दिवशी त्या भेंडीच्या झाडाला फ़ास बांधून एका मुलीने आत्महत्या केली. त्या आत्मह्त्येचे मुळ कारण त्या मुलीचे वडिल होते. कारण तिच्या वडिलांना आपली मुलगी बाहेर गेलेली आवडत नसल्याने त्यानी तिच्या शाळेत जायचे कायमचे बंद केले. त्यामुळे त्या मुलीने घराच्या बाहेर निघुन भेंडीच्या झाडाला फ़ास बांधून आत्महत्या केली.
त्यादिवशीपासुन त्या मुलीची आत्मा त्या झाडात राहिली. दुसरा दिवशी मुले झाडावर खेळू लागली. अचानक खेळता-खेळता ती मुले गायब झाली. तेव्हा त्या मुलांच्या आई-वडिलांनी त्यांना खुप शोधण्याचा प्रयत्न केला पण सापडलीच नाही. शेवटी पोलिसांनीदेखील हार माणली. तरीही एक पोलिस असा होता की, त्याला मुलांच्या आई-वडिलांचे खुप वाईट वाटत होते.
तेव्हा या गोष्टीचा पडताळा करण्यासाठी तो त्या मुलीच्या वडीलांना भेटला तेव्हा त्याला कळले की मुलगी वडीलांमुळे नाराज होती. मग तो पोलीस त्या मुलीच्या वडीलांना झाडाजवळ घेऊन गेला. झाडाजवळ पोहवताच ती मुलगी त्या वडीलांना दिसली तेव्हा वडीलांनी तिची माफ़ी मागितली आणि झाडाच्या तोडयाच मागे धावत जाऊन मुलीच्या वडीलाने जिव दिला. तेव्हा त्या मुलीचा आत्मा शांत झाला आणि गायब झालेली मुले अचानक झाडाच्या बाजुला असलेली दिसली. मग त्या पोलीसाने त्या मुलांना सुखरुप त्यांच्या आई-वडिलांकडे नेले.

*** समाप्त ***

त्या झाडावर खुप मुले खेळत असे. ते झाड खुप जुने असल्याने लहान मुलांना खुप आवडत होते. एके दिवशी त्या भेंडीच्या झाडाला फ़ास बांधून एका मुलीने आत्महत्या केली. त्या आत्मह्त्येचे मुळ कारण त्या मुलीचे वडिल होते. कारण तिच्या वडिलांना आपली मुलगी बाहेर गेलेली आवडत नसल्याने त्यानी तिच्या शाळेत जायचे कायमचे बंद केले. त्यामुळे त्या मुलीने घराच्या बाहेर निघुन भेंडीच्या झाडाला फ़ास बांधून आत्महत्या केली.
त्यादिवशीपासुन त्या मुलीची आत्मा त्या झाडात राहिली. दुसरा दिवशी मुले झाडावर खेळू लागली. अचानक खेळता-खेळता ती मुले गायब झाली. तेव्हा त्या मुलांच्या आई-वडिलांनी त्यांना खुप शोधण्याचा प्रयत्न केला पण सापडलीच नाही. शेवटी पोलिसांनीदेखील हार माणली. तरीही एक पोलिस असा होता की, त्याला मुलांच्या आई-वडिलांचे खुप वाईट वाटत होते.
तेव्हा या गोष्टीचा पडताळा करण्यासाठी तो त्या मुलीच्या वडीलांना भेटला तेव्हा त्याला कळले की मुलगी वडीलांमुळे नाराज होती. मग तो पोलीस त्या मुलीच्या वडीलांना झाडाजवळ घेऊन गेला. झाडाजवळ पोहवताच ती मुलगी त्या वडीलांना दिसली तेव्हा वडीलांनी तिची माफ़ी मागितली आणि झाडाच्या तोडयाच मागे धावत जाऊन मुलीच्या वडीलाने जिव दिला. तेव्हा त्या मुलीचा आत्मा शांत झाला आणि गायब झालेली मुले अचानक झाडाच्या बाजुला असलेली दिसली. मग त्या पोलीसाने त्या मुलांना सुखरुप त्यांच्या आई-वडिलांकडे नेले.

*** समाप्त ***
Sunday, October 21, 2018
हिरे, रत्नाचा माणूस
एका गावात एक राजेश नावाने मुलगा राहत होता. तो खुप गरिब असल्याने त्याला पोटभर अन्न मुशकिलने मिळत होते. त्याच्या गावातील त्याचे मित्र त्याला चिडवत होते. कारण तो गरिब होता. मग तो असाच जंगल्यातुन जात होता. अचानक त्याला सारखा-सारखा त्या मुलांचा आवाज येऊ लागला. मग तो त्याला कंटाळून त्याच्या मनात आत्महत्येचा विचार आला. मग त्याने एक मोठी दरी बघितली. त्याने फ़ारसा विचार न करता त्याने उडी टाकली पण तो दरीच्या कोपराला असलेले एक झाड होते.
त्या झाडाच्या फ़ांदीमध्ये अडकला. तेव्हा त्याची नजर दरीच्या कोपरामध्ये पडली. त्या कोपरामध्ये काही चमकलेले दिसले. मग तो त्या कोपरामध्ये जाण्याचा प्रयत्न करु लागला. अचानक त्याने त्या कोपरामध्ये हात गेला आणि त्याच्या हाताने त्या कोपराचा बाजुचा भाग हा बाहेर निघाला. मग तेथे एक गुफ़ा तयार झाली. त्या गुफ़ेमध्ये त्याने जाण्याचा प्रयत्न केला, आणि अचानक तो कसाबसा गुफ़ेत गेला. गुफ़ेत त्याला एक वयस्कर माणूस दिसला.
त्या वयस्कर माणूसाला बघुन तो थोडा घाबरला मग त्याला त्या वयस्कर माणूसाने हाक दिली. त्या माणसाने त्याला विचारले कि, "तु जिव का द्या जात होतास, " मग करणने सांगितले की, मी गरीब आहे. त्यामुळे मला लोक माझा अपमान करतात. त्यामुळे मी आत्महत्या करायला चाललो होतो. तेव्हा त्या वयस्कर माणूसाने त्याला विचारले की तुला काय हवं आहे की तु आनंदीत होशील. मग करण म्हणाला की, मी ज्या वस्तुला स्पर्श करील ती वस्तू हिरे, रत्नामध्ये रुपांतरित होईल. तेव्हा त्या वयस्कर माणूसाने त्याला पाणी दिले आणि सांगितले की, हे पाणी जो पर्यत तुझ्या हातात राहिल, तोपर्यत तु हिरे, रत्नामध्ये रुपांतरित करु शकशील.
मग तो तिथुन निघुन गावातील बाजारात आला, आणि तेथे त्याने हातात पाणी घेतले आणि काही क्षणांतच त्याने मातीचे रुपांतर हिरे, रत्नामध्ये केले. समोरचे लोक बघताच ते चकित झाले. मग हे पाहताना त्याला एका माणसाने बघितले, मग त्या माणसाने त्या पाठलाग केला आणि शेवटी तो त्याच्या घरी गेला. आणि तो नसताना त्याने ते पाणी पिले. मग काही वेळ त्याला वेगळे वाटले. तो घराच्या बाहेर गेला. अचानक राजेश त्याच्या समोर आला आणि त्याने त्या माणसासमोर विचार करताच, तो माणूस एक मोठा दगडात रुपांतर झाला..

त्या झाडाच्या फ़ांदीमध्ये अडकला. तेव्हा त्याची नजर दरीच्या कोपरामध्ये पडली. त्या कोपरामध्ये काही चमकलेले दिसले. मग तो त्या कोपरामध्ये जाण्याचा प्रयत्न करु लागला. अचानक त्याने त्या कोपरामध्ये हात गेला आणि त्याच्या हाताने त्या कोपराचा बाजुचा भाग हा बाहेर निघाला. मग तेथे एक गुफ़ा तयार झाली. त्या गुफ़ेमध्ये त्याने जाण्याचा प्रयत्न केला, आणि अचानक तो कसाबसा गुफ़ेत गेला. गुफ़ेत त्याला एक वयस्कर माणूस दिसला.
त्या वयस्कर माणूसाला बघुन तो थोडा घाबरला मग त्याला त्या वयस्कर माणूसाने हाक दिली. त्या माणसाने त्याला विचारले कि, "तु जिव का द्या जात होतास, " मग करणने सांगितले की, मी गरीब आहे. त्यामुळे मला लोक माझा अपमान करतात. त्यामुळे मी आत्महत्या करायला चाललो होतो. तेव्हा त्या वयस्कर माणूसाने त्याला विचारले की तुला काय हवं आहे की तु आनंदीत होशील. मग करण म्हणाला की, मी ज्या वस्तुला स्पर्श करील ती वस्तू हिरे, रत्नामध्ये रुपांतरित होईल. तेव्हा त्या वयस्कर माणूसाने त्याला पाणी दिले आणि सांगितले की, हे पाणी जो पर्यत तुझ्या हातात राहिल, तोपर्यत तु हिरे, रत्नामध्ये रुपांतरित करु शकशील.
मग तो तिथुन निघुन गावातील बाजारात आला, आणि तेथे त्याने हातात पाणी घेतले आणि काही क्षणांतच त्याने मातीचे रुपांतर हिरे, रत्नामध्ये केले. समोरचे लोक बघताच ते चकित झाले. मग हे पाहताना त्याला एका माणसाने बघितले, मग त्या माणसाने त्या पाठलाग केला आणि शेवटी तो त्याच्या घरी गेला. आणि तो नसताना त्याने ते पाणी पिले. मग काही वेळ त्याला वेगळे वाटले. तो घराच्या बाहेर गेला. अचानक राजेश त्याच्या समोर आला आणि त्याने त्या माणसासमोर विचार करताच, तो माणूस एक मोठा दगडात रुपांतर झाला..

Saturday, October 20, 2018
लालच चे फ़ळ कधीही वाईट असते
एका गावात अजय आणि आकाश नावाने दोन मित्र राहत होते. सुरज हा चांगल्या घरातला होता. तर आकाश हा गरिब होता. तरीही दोघांमध्ये
वय समान होते.
ते दोघे ५वी च्या वर्गात शिकत होते. उनाळाच्या सुट्टया पडल्यामुळे दिघांना वाटले की काहीतरी वेगळे करायला हवे. मग त्यांनी त्यांच्या आजोबांच्या तोंडून एकदा ऐकले होते की, जंगलात काही जादू सारखे आहे. ते कोणालाच मिळत नाही.
ते दोघे ५वी च्या वर्गात शिकत होते. उनाळाच्या सुट्टया पडल्यामुळे दिघांना वाटले की काहीतरी वेगळे करायला हवे. मग त्यांनी त्यांच्या आजोबांच्या तोंडून एकदा ऐकले होते की, जंगलात काही जादू सारखे आहे. ते कोणालाच मिळत नाही.
काही वेगळं घेण्याच्या शोधात गेले. तेव्हा एका घनदाट जंगलात गेले. तेथे त्यांना एक दगड मिळाला. दगड सामान्यच वाटत होता. तेव्हा आकाशला खुप तहान लागली होती तेव्हा त्या दगडातून पाणी येताना आकाशने पाहिले व पाणी पिताना अचानक दगड कमकुवत आहे. हे अजयच्या लक्षात आल्यावर त्याने आकाशला मागे ओढले.
मग अजयने तो दगड तोडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दगडातुन काहीतरी दिसले. ते पाहण्यासाठी दोघांनी दगड तोडण्याचा प्रयत्न केला. दगडाचा जोरात आवाज झाला आणि दगडातुन एक हिरवा रंगाचा चमकणारा दगड निघाला.
तो दगड घेऊन दोघे घरी गेले. रस्त्यात आकाश अजयला बोल्ला की हा दगड आज माझ्याकडे ठेवतो. उद्या तु ठेव. असे बोलुन दोघे घरी गेले. मग आकाश घरी गेला तेव्हा त्याच्या घरात कळले होते की तो जंगलात गेला होता. मग तो तेव्हा एकटाच मनात विचार लागला की, माझ्याबद्दल सर्व विसरुन जाऊदे. आणि ते खरे होते. तेव्हा आकाश घाबरतो व लगेच अजयकडे जाऊन संपुर्ण घटना सांगतो. तेव्हा अजय बोल्ला की तु गरीब आहेस तर तुझ्यासाठी मोठे घर माग. तेव्हा ते दोघे आकाशच्या घरी जाऊन पाहतात. तर घर मोठे झालेले दिसते. मग आकाश अजुन एकदा असे मागतो की, मी धनवान व्हावा. तेव्हा त्याचे कपडे क्षणात बदलतात. मग आकाश म्हणतो की या दगडाची आता मला काहीच गरच नाही तेव्हा तो दगड अजय स्वत: कडे ठेवतो. आणि तो मागतो की माझ्याकडे पैशाची कमतरता कधीच भासू नये. व जेथे नजर जाईल तेथे पैसाच मिळेल. तेव्हा त्याच्या सभोवती वस्तू गायब होऊन त्याला सगळीकडे पेैसे दिसतात.

मग थोड्या वेळाने त्याला भुक लागते, तेव्हा तो त्या दगडाकडे बघायला जातो तर दगडही पेैसे झालेले दिसते. त्यामुळे तो तेथे त्रासुन जातो आणि शेवटी आत्महत्या करतो.
*** समाप्त ***
Subscribe to:
Posts (Atom)