म्हात्रे बिल्डींग
रत्नागिरी जिल्ह्यात एक राहुल नावाचा १२ वर्षिय मुलगा मुंबईहुन रत्नागिरी जिल्ह्यात एका मलकापुर नावाच्या गावात म्हात्रे बिल्डींग म्हणुन नुकताच स्तलांतरीत झाला होता. त्याचे कारण होते, त्याच्या वडिलांची बदली. त्यामुळे नविन घरात त्याला वेगळे वाटत होते. त्याचे अॅडमिशन तेथील स्थानिक शाळेत केले. शाळेत त्याला नविन मित्र मिळाले. विकी आणि कल्पेश हे दोघे त्याच्या बिल्डींगजवळ राहत होते. त्या दोघांशी खुप छान मैत्री झाली होती. एकदा तिघांनी बाहेर फ़िरण्याचा विचार केला,
त्यांनी रविवारच्या सुट्टीत फ़िरण्याचे ठरवले. मग रविवारच्या दिवशी ३ मित्र जंगलातुन नदीकाठावर, नदीकाठावरुन दुसरा गावात. संध्याकाळ झाल्यावर तिघे आपापल्या घरी आले. मग शाळेत काही दिवसांनी राहुलची मुलांशी मैत्री झाली. त्यात जयदिप नावाचा मित्र झाला. तो बिल्डींगच्या थोड्या लांब राहत होता. उन्हाळ्याच्या सुट्या पडल्यावर जयदिपने मधमाशाच्या पोळे काडण्याचा बेत बनवला. मग सुट्या पडल्यावर एके दिवशी सकाळी ते चार मित्र रानात मधमाशाच्या शोधात गेले. मग एक चांगले मधमाशाचे पोळे दिसले, मग जयदिप झाडावर चढला. आणि कौत्याने पोळा काढण्यास सुरुवात केली. खाली विकी आणि राहुल एक प्लास्टिकची पसरट घेऊन उभे होते. मग वरची मध त्या कागदावर पडायला लागली. मध काढून झाल्यावर तिघांनी मनभरुन मध खाली. एके दिवशी राहुलच्या वडिलाँची परत मुंबईत बदली झाल्याने त्याला परत मुंबईला जावे लागले. मग विक्की आणि जयदिपशी शेवटची भेट झाली.
रत्नागिरी जिल्ह्यात एक राहुल नावाचा १२ वर्षिय मुलगा मुंबईहुन रत्नागिरी जिल्ह्यात एका मलकापुर नावाच्या गावात म्हात्रे बिल्डींग म्हणुन नुकताच स्तलांतरीत झाला होता. त्याचे कारण होते, त्याच्या वडिलांची बदली. त्यामुळे नविन घरात त्याला वेगळे वाटत होते. त्याचे अॅडमिशन तेथील स्थानिक शाळेत केले. शाळेत त्याला नविन मित्र मिळाले. विकी आणि कल्पेश हे दोघे त्याच्या बिल्डींगजवळ राहत होते. त्या दोघांशी खुप छान मैत्री झाली होती. एकदा तिघांनी बाहेर फ़िरण्याचा विचार केला,
त्यांनी रविवारच्या सुट्टीत फ़िरण्याचे ठरवले. मग रविवारच्या दिवशी ३ मित्र जंगलातुन नदीकाठावर, नदीकाठावरुन दुसरा गावात. संध्याकाळ झाल्यावर तिघे आपापल्या घरी आले. मग शाळेत काही दिवसांनी राहुलची मुलांशी मैत्री झाली. त्यात जयदिप नावाचा मित्र झाला. तो बिल्डींगच्या थोड्या लांब राहत होता. उन्हाळ्याच्या सुट्या पडल्यावर जयदिपने मधमाशाच्या पोळे काडण्याचा बेत बनवला. मग सुट्या पडल्यावर एके दिवशी सकाळी ते चार मित्र रानात मधमाशाच्या शोधात गेले. मग एक चांगले मधमाशाचे पोळे दिसले, मग जयदिप झाडावर चढला. आणि कौत्याने पोळा काढण्यास सुरुवात केली. खाली विकी आणि राहुल एक प्लास्टिकची पसरट घेऊन उभे होते. मग वरची मध त्या कागदावर पडायला लागली. मध काढून झाल्यावर तिघांनी मनभरुन मध खाली. एके दिवशी राहुलच्या वडिलाँची परत मुंबईत बदली झाल्याने त्याला परत मुंबईला जावे लागले. मग विक्की आणि जयदिपशी शेवटची भेट झाली.
No comments:
Post a Comment
Nice Blog