पुरस्कार
रावेल नावाचे एक गाव होते. त्या गावात एकदा निबंधाची स्पर्धा होती. त्या स्पर्धेत अट अशी होती की, एक शब्द चुकला की परत सुरुवातपासुन चालु करणे. मग स्पर्धेत १५०० लोकांनी भाग घेतला होता. त्यात १००० मुले तर ५०० माणसांचा समावेश होता. मग हि स्पर्धा ९ वाजता सुरुवात झाली. त्यात वेळ १ तासाची होती. मग त्यात शेवटी एक मुलगा जिकला. मग त्याला ग्रामसेवकाने पुरस्कार जाहिर केला.
रावेल नावाचे एक गाव होते. त्या गावात एकदा निबंधाची स्पर्धा होती. त्या स्पर्धेत अट अशी होती की, एक शब्द चुकला की परत सुरुवातपासुन चालु करणे. मग स्पर्धेत १५०० लोकांनी भाग घेतला होता. त्यात १००० मुले तर ५०० माणसांचा समावेश होता. मग हि स्पर्धा ९ वाजता सुरुवात झाली. त्यात वेळ १ तासाची होती. मग त्यात शेवटी एक मुलगा जिकला. मग त्याला ग्रामसेवकाने पुरस्कार जाहिर केला.