एक चाळ होती. त्या चाळीत १५ माणसांची वस्ती होती. त्या चाळीत काही लहान मुले राहत होती. सण असले की सर्वजण एकत्र मिळुन साजरे करत असे.
दिवाळी, होळी, गणपती अशे सण त्या चाळीत खुप जोराने साजरे होत असे. चाळीत काही लोक मराठी, हिंदु, जातीतील होते. चाळीत एक शंकर देवाचे देऊळ होते. सर्व चाळीतील लोक त्या मंदिरात आवडीने जात होते.
एकदा पावसाळ्यात भरपुर पाऊस आल्याने नदी चाळीच्या जवळ असल्याने नदीला पुर आला त्यामुळे मोठया प्रमाणात चाळीतील घरांमध्ये पाणी शिरले होते. मग चाळीतील लोकांनी कसेबसे करुन दुसरा गावी जाऊन जिव वाचण्याचा प्रयत्न केला. मग संध्याकाळपर्यत पाणी गेल्यावर लोकं परत आपल्या घरी आली.
एकदा मुलांनी क्रिकेटचा खेळ सुरु केला. सर्व मुले आवडीने खेळू लागली. अचानक एका मुलाने आपली बॅट चेंडुला मारायला जाणार तेवढयात त्या मुलाच्या हातातुन बॅट सटकुन एका लहान मुलाच्या डोक्याला लागली. त्यातच त्याचा म्रृत्यु झाला. त्यामुळे त्या चाळित त्या दिवसापासुन कधीच बॅट काढली नाही.

*** समाप्त ***
दिवाळी, होळी, गणपती अशे सण त्या चाळीत खुप जोराने साजरे होत असे. चाळीत काही लोक मराठी, हिंदु, जातीतील होते. चाळीत एक शंकर देवाचे देऊळ होते. सर्व चाळीतील लोक त्या मंदिरात आवडीने जात होते.
एकदा पावसाळ्यात भरपुर पाऊस आल्याने नदी चाळीच्या जवळ असल्याने नदीला पुर आला त्यामुळे मोठया प्रमाणात चाळीतील घरांमध्ये पाणी शिरले होते. मग चाळीतील लोकांनी कसेबसे करुन दुसरा गावी जाऊन जिव वाचण्याचा प्रयत्न केला. मग संध्याकाळपर्यत पाणी गेल्यावर लोकं परत आपल्या घरी आली.
एकदा मुलांनी क्रिकेटचा खेळ सुरु केला. सर्व मुले आवडीने खेळू लागली. अचानक एका मुलाने आपली बॅट चेंडुला मारायला जाणार तेवढयात त्या मुलाच्या हातातुन बॅट सटकुन एका लहान मुलाच्या डोक्याला लागली. त्यातच त्याचा म्रृत्यु झाला. त्यामुळे त्या चाळित त्या दिवसापासुन कधीच बॅट काढली नाही.

*** समाप्त ***