एका गावात राहुल नावाचा मुलगा राहत होता. तो गावात मटन खाण्यासाठी म्हणून नावाजला गेला होता. एकदा शेजारांच्या घरी मटनाची मेजवणी होती.
त्यावेळी गावातील लोकांनी पोटभरुन मटण खाल्ले. तेव्हा काही मटण उरले होते. त्यामुळे शेजारीने मटण संपवण्यासाठी एक बक्षिस ठेवले. सर्व गावकरांनी मटण संपवण्याचा प्रयत्न केला पण कुणालाच संपले नाही. शेवटी राहुल तेथे आला आणि त्याने खाण्यासाठी सुरुवात केली, आणि काही क्षणातच मटण संपले. तेव्हा सर्व लोक आशच्यॆचकित झाले.
यावेळी त्याला त्याचे बक्षिस मिळाले. मग तेव्हा गावातील एक गावकरी हा राहुलवर जळत असल्याने त्याने विचार केला की, आपणही एक स्पर्धा ठेवू आणि राहुलला चांगलीच अद्दल घडवु. तेव्हा स्पर्धाचा दिवस आला, सर्व गावकरांनी भाग घेतला. तेव्हा नेहमी प्रमाणे राहुल तेथे आला. पण अचानक राहुलला कळले की मटण डुकराचे आहे. तेव्हा त्याने स्पर्धेत येण्यास माघारी घेतली. सर्व गावकरी आश्च्र्यचकित झाले. मग राहुलला एका गावकराने माघारी घेण्याचे कारण विचारले तर, त्याने सांगितले कि हे मटण डुकराचे आहे.
हे एेकताच सर्व गावकरी त्या मानसाकडे धावले. कारण बहुतेक लोक डुकराचे मटण खात नव्हते आणि त्याला मारहाण केली. त्या मारहाणीत त्याचा जिव गेला.
*** समाप्त ***
त्यावेळी गावातील लोकांनी पोटभरुन मटण खाल्ले. तेव्हा काही मटण उरले होते. त्यामुळे शेजारीने मटण संपवण्यासाठी एक बक्षिस ठेवले. सर्व गावकरांनी मटण संपवण्याचा प्रयत्न केला पण कुणालाच संपले नाही. शेवटी राहुल तेथे आला आणि त्याने खाण्यासाठी सुरुवात केली, आणि काही क्षणातच मटण संपले. तेव्हा सर्व लोक आशच्यॆचकित झाले.

यावेळी त्याला त्याचे बक्षिस मिळाले. मग तेव्हा गावातील एक गावकरी हा राहुलवर जळत असल्याने त्याने विचार केला की, आपणही एक स्पर्धा ठेवू आणि राहुलला चांगलीच अद्दल घडवु. तेव्हा स्पर्धाचा दिवस आला, सर्व गावकरांनी भाग घेतला. तेव्हा नेहमी प्रमाणे राहुल तेथे आला. पण अचानक राहुलला कळले की मटण डुकराचे आहे. तेव्हा त्याने स्पर्धेत येण्यास माघारी घेतली. सर्व गावकरी आश्च्र्यचकित झाले. मग राहुलला एका गावकराने माघारी घेण्याचे कारण विचारले तर, त्याने सांगितले कि हे मटण डुकराचे आहे.
हे एेकताच सर्व गावकरी त्या मानसाकडे धावले. कारण बहुतेक लोक डुकराचे मटण खात नव्हते आणि त्याला मारहाण केली. त्या मारहाणीत त्याचा जिव गेला.
*** समाप्त ***