काॅलेज
डोंबिवली नावाच्या शहरात अजय नावाचा मुलगा राहत होता. तो आत्ताच १२ वी ची परिक्षा पास झाला पण गुण कमी असल्याने त्याला १३ वीला कोणत्याच काॅलेजमध्ये अॅडमिशन मिळाले नाही. शेवटी एका काॅलेजमध्ये अॅडमिशन त्याचे अॅडमिशन झाले. काॅलेजमध्ये मित्रांशी ओळख झाली. मग काॅलेजमध्ये ७५ टक्के हजेरी लावणे गरजेचे आहे. असे त्याला कळले. पण घरापासुन काॅलेज लांब असल्याने त्याला काम करण्याची गरज भासु लागली. म्हणुन तो सकाळी ८ ते १२ वा. पर्यत काॅलेजला जायचा, त्यानंतर तो कामाला जायचा, असे रोज केल्याने सरांना त्याचे दिवसभराचे कार्यचक्र कळल्याने त्याला सरांचीही थोडेफ़ार मद्द झाली. नंतर NSS चा Camp आल्याने त्याला जायला जमले नाही. म्हणुन सरांनी ते समजुन घेतल्याने त्याची हजेरी लावली. शेवटी NSS चा काम असल्याने तो हातभार लावत होता. त्यामुळे सर त्याचे खुप खुश झाले. मग शेवटी वार्षिक परिक्षा आल्यावर चांगले गुण काढल्यावर शिक्षकांना त्याचा अभिमान वाटला. कारण तो काॅलेजमधुन पहिला आला होता.
डोंबिवली नावाच्या शहरात अजय नावाचा मुलगा राहत होता. तो आत्ताच १२ वी ची परिक्षा पास झाला पण गुण कमी असल्याने त्याला १३ वीला कोणत्याच काॅलेजमध्ये अॅडमिशन मिळाले नाही. शेवटी एका काॅलेजमध्ये अॅडमिशन त्याचे अॅडमिशन झाले. काॅलेजमध्ये मित्रांशी ओळख झाली. मग काॅलेजमध्ये ७५ टक्के हजेरी लावणे गरजेचे आहे. असे त्याला कळले. पण घरापासुन काॅलेज लांब असल्याने त्याला काम करण्याची गरज भासु लागली. म्हणुन तो सकाळी ८ ते १२ वा. पर्यत काॅलेजला जायचा, त्यानंतर तो कामाला जायचा, असे रोज केल्याने सरांना त्याचे दिवसभराचे कार्यचक्र कळल्याने त्याला सरांचीही थोडेफ़ार मद्द झाली. नंतर NSS चा Camp आल्याने त्याला जायला जमले नाही. म्हणुन सरांनी ते समजुन घेतल्याने त्याची हजेरी लावली. शेवटी NSS चा काम असल्याने तो हातभार लावत होता. त्यामुळे सर त्याचे खुप खुश झाले. मग शेवटी वार्षिक परिक्षा आल्यावर चांगले गुण काढल्यावर शिक्षकांना त्याचा अभिमान वाटला. कारण तो काॅलेजमधुन पहिला आला होता.