एक राजु नावाचा मुलगा होता. १५वी झाल्यानंतर राजु नोकरीचा शोधात होता. त्यामुळे त्याने इंटरनेटवर त्याचा बायोडाटा पाठवला. मग त्याला एका कंपनीवरुन फ़ोन आला, तेव्हा तो दुसरा दिवशी त्या जागेवर गेला, मग तेथे त्याला एक मॅडम भेटल्या, त्या मॅडमने त्याची मुलाखत घेतली. मुलाखत घेतना त्याच्याकडुन ८०० रुपये घेतले. आणि त्याने ते काढूंण दिल्यावर त्याला पुढच्या दिवशी यायला सांगितले. दुसरा दिवशी तो त्या दिवशी गेला तेव्हा तेथे काहीच नव्हते. मग तो नाराज होऊन घरी गेला.