शाळेच्या कामात फ़ुकट पैसा
शाळेत गेल्यावर असे वाटते की, कधी शाळा सुटते आणि कधी घरी जातो. असा प्रशन्न प्रत्येक मुलांना येतो. शेड गावात राहणारा राम याला शाळेत जायचा सारखा कंटाळा यायचा. त्याचे शाळेत खुप मित्र होते. शाळेत बसायला शेवटुन दुसरा बॅचवर बसायचा. मग शाळेत मस्तीत पुढे तर अभ्यासात कमी. एकदा सरांनी त्याला वाचायला सांगितले, तेव्हा इंग्रजीचा तास होता. वाचायला आले नाही सरांनी त्याला बॅचवर उभे राहण्याची शिक्षा केली. मग दुपारनंतर वर्गात नोटीस आली. अंधळ्या लोकांना मद्द म्हणुन पैसे गोळा करुन द्याचे. मग सर्वाना एक पैसे गोळा करण्यासाठी एक कागद दिला. त्यात शाळेतर्फ़े पैसे गोळा करायचे होते. मग दुसरा दिवशी शाळा सुटल्यावर प्रत्येकाच्या घरी जाऊन पैसे मागायला गेला. तेव्हा घरातुन १० रु मागायचे. १ रु नोंद कागदात करायची. असे १ रु मिळुन ५० रु केले. आणि शाळेत सरांनी सांगितले की कमीत-कमी ५० रु करायचे. मग त्याचे झाले होते. दुसरा दिवशी शाळेत गेला, तेव्हा त्याच्या मित्रांनी कागद आणि पैसे जमा केले. मग रामने आपले पैसे जमा करताना दुसरा मित्राने पाहिले, मग तो मित्र जागेवर जाऊन त्याला बोल्ला की तु प्रत्येक घरातुन १० रु काढले. तर बाकीचे कुठे गेले. हे त्याने विचारले, तेव्हा तो म्हणाला की, १ रु प्रमाणे ५० रु. शाळेत. आणि १० रु प्रमाणे आपल्या खिशात. शेवटी आपण घरो-घरी जाऊन पैसे मागितले. मग शेवटी आपल्याला काही मिळाले पाहिजे ना ! असे एेकताच मित्र म्हणाला की, बरोबर बोल्ला तु, शेवटी शाळेचा पैसा फ़ुकट असतानाही मेहनतीचे पैसे होते...
शाळेत गेल्यावर असे वाटते की, कधी शाळा सुटते आणि कधी घरी जातो. असा प्रशन्न प्रत्येक मुलांना येतो. शेड गावात राहणारा राम याला शाळेत जायचा सारखा कंटाळा यायचा. त्याचे शाळेत खुप मित्र होते. शाळेत बसायला शेवटुन दुसरा बॅचवर बसायचा. मग शाळेत मस्तीत पुढे तर अभ्यासात कमी. एकदा सरांनी त्याला वाचायला सांगितले, तेव्हा इंग्रजीचा तास होता. वाचायला आले नाही सरांनी त्याला बॅचवर उभे राहण्याची शिक्षा केली. मग दुपारनंतर वर्गात नोटीस आली. अंधळ्या लोकांना मद्द म्हणुन पैसे गोळा करुन द्याचे. मग सर्वाना एक पैसे गोळा करण्यासाठी एक कागद दिला. त्यात शाळेतर्फ़े पैसे गोळा करायचे होते. मग दुसरा दिवशी शाळा सुटल्यावर प्रत्येकाच्या घरी जाऊन पैसे मागायला गेला. तेव्हा घरातुन १० रु मागायचे. १ रु नोंद कागदात करायची. असे १ रु मिळुन ५० रु केले. आणि शाळेत सरांनी सांगितले की कमीत-कमी ५० रु करायचे. मग त्याचे झाले होते. दुसरा दिवशी शाळेत गेला, तेव्हा त्याच्या मित्रांनी कागद आणि पैसे जमा केले. मग रामने आपले पैसे जमा करताना दुसरा मित्राने पाहिले, मग तो मित्र जागेवर जाऊन त्याला बोल्ला की तु प्रत्येक घरातुन १० रु काढले. तर बाकीचे कुठे गेले. हे त्याने विचारले, तेव्हा तो म्हणाला की, १ रु प्रमाणे ५० रु. शाळेत. आणि १० रु प्रमाणे आपल्या खिशात. शेवटी आपण घरो-घरी जाऊन पैसे मागितले. मग शेवटी आपल्याला काही मिळाले पाहिजे ना ! असे एेकताच मित्र म्हणाला की, बरोबर बोल्ला तु, शेवटी शाळेचा पैसा फ़ुकट असतानाही मेहनतीचे पैसे होते...