शाळेची सहल डोंगरावर
दि. १४ जुलै २०१०
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
ठाणे जिल्हयात एका लहानशा गावात सुमित नावाचा मुलगा राहत होता. तो ६ वी ला असल्याने अभ्यासात खुप हुशार होता. त्याचे शाळेत खुप मित्र असल्याने तो सगळ्यांचा आवडता होता. एकदा शाळेची सहल असल्याने सर्व वर्गातील मुले सहलीला जायला निघाले. ही सहल डोंगरावर असल्याने सर्वांना जाण्याची एक प्रकारची उत्सुक्ता लागली होती.
आज शुक्रवार आणि उद्या शनिवार असल्याने शाळेची सहल शनीवारी जाण्याचे ठरले. आज शनिवार असल्याने सुमित सकाळीच ८ वा. शाळेत पोहचला. कारण सहल ९ वा. जाणार होती. मग ८:३० वा. सर्वजण शाळेत जमले. मग ९ वा. सर्वजण शाळेतुन डोंगराकडे जायला निघाले. रस्त्यात जंगलाचा रस्ता असल्याने अचानक पाऊस लागला. पाऊसात सर्वजण खप भिजले. मग डोंगरवर पोहचल्यावर सर्वांनी आपल्या बॅगितुन खाद्यपदार्थ काढले. मग सर्व मुलांनी गट बनवुन वनभोजण केले. त्यानंतर सर्वांनी मौजमज्जा केली. मग दुपारी जेवण बनवण्याचा कार्यक्रम चालु होता तर दुसरीकडे गाण्यांच्या भेंड्या चाल्या होत्या. जेवण तयार झाल्यावर सर्वांनी जेवण केले. मग संध्याकाळी ४ वा. घरी जायला निघाले.
-------------------------------------------------*-*-*---------------------------------------------------------
दि. १४ जुलै २०१०

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
ठाणे जिल्हयात एका लहानशा गावात सुमित नावाचा मुलगा राहत होता. तो ६ वी ला असल्याने अभ्यासात खुप हुशार होता. त्याचे शाळेत खुप मित्र असल्याने तो सगळ्यांचा आवडता होता. एकदा शाळेची सहल असल्याने सर्व वर्गातील मुले सहलीला जायला निघाले. ही सहल डोंगरावर असल्याने सर्वांना जाण्याची एक प्रकारची उत्सुक्ता लागली होती.
आज शुक्रवार आणि उद्या शनिवार असल्याने शाळेची सहल शनीवारी जाण्याचे ठरले. आज शनिवार असल्याने सुमित सकाळीच ८ वा. शाळेत पोहचला. कारण सहल ९ वा. जाणार होती. मग ८:३० वा. सर्वजण शाळेत जमले. मग ९ वा. सर्वजण शाळेतुन डोंगराकडे जायला निघाले. रस्त्यात जंगलाचा रस्ता असल्याने अचानक पाऊस लागला. पाऊसात सर्वजण खप भिजले. मग डोंगरवर पोहचल्यावर सर्वांनी आपल्या बॅगितुन खाद्यपदार्थ काढले. मग सर्व मुलांनी गट बनवुन वनभोजण केले. त्यानंतर सर्वांनी मौजमज्जा केली. मग दुपारी जेवण बनवण्याचा कार्यक्रम चालु होता तर दुसरीकडे गाण्यांच्या भेंड्या चाल्या होत्या. जेवण तयार झाल्यावर सर्वांनी जेवण केले. मग संध्याकाळी ४ वा. घरी जायला निघाले.
-------------------------------------------------*-*-*---------------------------------------------------------