एका गावात एक दिनु नावाचा एक व्यापारी राहत होता. तो अन्नधान्याचा व्यापारी होता.
पाऊस आल्याने तो त्याचा दुकानाच्या समोर लावलेला धान्याच्या पोती तो दुकानात घेऊ लागला. तेवढयात एक माणूस त्याच्या दुकानाच्या बाहेर आला. व्यपारीचे त्याच्याकडे लक्ष नव्हते. त्या माणसाने शेतकराला मोठयाने हाक मारली, "अहो दादा, जरा एेकाल का माझं ? माझं तुमच्याकडे एक काम आहे."
व्यापारीने हातातले काम ठेवून त्याला विचारले की काय हवं आहे ! तेव्हा तो माणूस म्हणाला की एक भिकारी आहे. मला भूक लागली आहे. मला खाण्यासाठी अन्न हवयं !"
व्यापारी म्हणाला, "चल माझ्यासोबत." आता आपल्याला काहीतरी खायला मिळेल; म्हणून तो भिकारी व्यापारीसोबत दुकानाबाहेर गेला आणि राहिलेल्या पोती उचलायला लावली. नंतर त्याला म्हणाला, "जा, आता माझ्या कामाचा जेवढा खोळंबा तू केलास , तेवढं काम तू केलं आहेस."
मग भिकारी म्हणाला, दादा मला जेवण ?"
"आज माझ्याजवळ काही नाही. मी तुला कोणतीच मद्द करु शकत नाही. " हे ऐकताच भिकरी चिडून म्हणाला, जर हेच सांगायचं होतं तर आधी का नाही सांगितले.
व्यापारी म्हणाला तुला अन्न हवं होते. ते कळले मला पण माझ्या धाण्याच्या पोती पाऊसाच्या पाण्याने भिजले त्याचे काय? मग तु जर थोडावेळ थांबला असता तर माझे नुकसान झाले नसते. तेव्हा भिकारीने व्यापाराची क्षमा मागितली.
मग व्यापाराने त्याला घरी नेले व पोटभर जेवण दिले.
*** समाप्त ***
पाऊस आल्याने तो त्याचा दुकानाच्या समोर लावलेला धान्याच्या पोती तो दुकानात घेऊ लागला. तेवढयात एक माणूस त्याच्या दुकानाच्या बाहेर आला. व्यपारीचे त्याच्याकडे लक्ष नव्हते. त्या माणसाने शेतकराला मोठयाने हाक मारली, "अहो दादा, जरा एेकाल का माझं ? माझं तुमच्याकडे एक काम आहे."

व्यापारीने हातातले काम ठेवून त्याला विचारले की काय हवं आहे ! तेव्हा तो माणूस म्हणाला की एक भिकारी आहे. मला भूक लागली आहे. मला खाण्यासाठी अन्न हवयं !"
व्यापारी म्हणाला, "चल माझ्यासोबत." आता आपल्याला काहीतरी खायला मिळेल; म्हणून तो भिकारी व्यापारीसोबत दुकानाबाहेर गेला आणि राहिलेल्या पोती उचलायला लावली. नंतर त्याला म्हणाला, "जा, आता माझ्या कामाचा जेवढा खोळंबा तू केलास , तेवढं काम तू केलं आहेस."
मग भिकारी म्हणाला, दादा मला जेवण ?"
"आज माझ्याजवळ काही नाही. मी तुला कोणतीच मद्द करु शकत नाही. " हे ऐकताच भिकरी चिडून म्हणाला, जर हेच सांगायचं होतं तर आधी का नाही सांगितले.
व्यापारी म्हणाला तुला अन्न हवं होते. ते कळले मला पण माझ्या धाण्याच्या पोती पाऊसाच्या पाण्याने भिजले त्याचे काय? मग तु जर थोडावेळ थांबला असता तर माझे नुकसान झाले नसते. तेव्हा भिकारीने व्यापाराची क्षमा मागितली.
मग व्यापाराने त्याला घरी नेले व पोटभर जेवण दिले.
*** समाप्त ***