एक अनगाव नावाचे गाव होते. त्या गावात दोन मित्र होती. एका मित्राचे नाव दत्ता तर दुसरा मित्राचे नाव राहुल होते.

ते दोघे एका वर्गात शिकत असताना त्यांची एकमेकांवर जिवापाड मैत्री होती.

एकदा वार्षिक परिक्षा जवळ आली. दोघे अभ्यासात हुशार असताना दत्ता हुशार तर राहुल हुशार नव्हता पण परिक्षा आली की परिक्षेत कॉपी करायची तिही सरांच्या न कळत. मग परिक्षेचा पहिला दिवस आणि दोघे पेपर द्यायला बसले. पेपर लिहताना अचानक दत्ताकडे कॉपी सापडली.

ती कॉपी राहुलची असताना राहुलने दत्ताचे मुद्दावून नाव घेतले नाही. तरीही दत्तावर कॉपी करायचा आरोप लागला.तेव्हा दत्ताला भरपुर राग आला आणि तेव्हापासुने दत्ताने राहुलची मैत्री तोडली.
एके दिवशी दत्ताला शाळेत जायला उशीर झाला म्हणून दत्ताने वडिलांची गाडी घेतली. शाळेत येताना राहुललाही उशीर झालेला. कारण शाळा सकाळची होती.

मग शाळेत येताना रस्त्यात दत्ताच्या गाडीचा अॅक्सिडन झालेला दिसला. राहुलने दत्ताला वेळीच दवाखान्यात पोचवले. त्यामुळे त्याचे प्राण वाचले पण दत्ता जेव्हा शुधिवर आला तेव्हा हा सर्व प्रकार त्याच्या वडीलांनी सांगितला

तेव्हा दत्ता राहुलला भेटायला गेला. मग त्यादिवशीचा सर्व प्रकार राहुलने सांगितला. तेव्हा दत्ताचा राग शांत झाला पण दत्ताला हे माहित नव्हते की त्याला राहुलने वाचवले होते. मग त्यावेळी दत्ताचे वडिल तेथे आले आणि त्याला जेव्हा आपले प्राण वाचवल्याचे कळले, तेव्हा त्याच्या डोळयात पाणी आले.

आणि त्यानी राहुलचे आभार व माफ़ी मागितली. मग त्यादिवशीपासून दोघे पक्के मित्र झाले.
*** समाप्त ***

ते दोघे एका वर्गात शिकत असताना त्यांची एकमेकांवर जिवापाड मैत्री होती.

एकदा वार्षिक परिक्षा जवळ आली. दोघे अभ्यासात हुशार असताना दत्ता हुशार तर राहुल हुशार नव्हता पण परिक्षा आली की परिक्षेत कॉपी करायची तिही सरांच्या न कळत. मग परिक्षेचा पहिला दिवस आणि दोघे पेपर द्यायला बसले. पेपर लिहताना अचानक दत्ताकडे कॉपी सापडली.

ती कॉपी राहुलची असताना राहुलने दत्ताचे मुद्दावून नाव घेतले नाही. तरीही दत्तावर कॉपी करायचा आरोप लागला.तेव्हा दत्ताला भरपुर राग आला आणि तेव्हापासुने दत्ताने राहुलची मैत्री तोडली.
एके दिवशी दत्ताला शाळेत जायला उशीर झाला म्हणून दत्ताने वडिलांची गाडी घेतली. शाळेत येताना राहुललाही उशीर झालेला. कारण शाळा सकाळची होती.

मग शाळेत येताना रस्त्यात दत्ताच्या गाडीचा अॅक्सिडन झालेला दिसला. राहुलने दत्ताला वेळीच दवाखान्यात पोचवले. त्यामुळे त्याचे प्राण वाचले पण दत्ता जेव्हा शुधिवर आला तेव्हा हा सर्व प्रकार त्याच्या वडीलांनी सांगितला

तेव्हा दत्ता राहुलला भेटायला गेला. मग त्यादिवशीचा सर्व प्रकार राहुलने सांगितला. तेव्हा दत्ताचा राग शांत झाला पण दत्ताला हे माहित नव्हते की त्याला राहुलने वाचवले होते. मग त्यावेळी दत्ताचे वडिल तेथे आले आणि त्याला जेव्हा आपले प्राण वाचवल्याचे कळले, तेव्हा त्याच्या डोळयात पाणी आले.

आणि त्यानी राहुलचे आभार व माफ़ी मागितली. मग त्यादिवशीपासून दोघे पक्के मित्र झाले.
*** समाप्त ***