एका गावात एक खुप मोठी विहीर होती.
त्या विहीरीत पाणी स्वच्छ असल्याने गावातील सर्व लोक तेथे पाणी भरुन नेत होते. पावसाळा संपला की, उन्हाळ्यात विहिरीच्या पाण्यासाठी खुप मागणी होती.

लोक लांबच्या गावातुन विहिरीचे पाणी न्यायला जात होती. एकदा पावसाळ्यात विहिरीचे काम गावकरींनी करायला घेतले, तेव्हा एक गावकरीचा अचानक तोल गेला. आणि तो विहिरीत पडला. विहिर खोल असल्याने त्याला वाचवता आले नाही. त्यामुळे त्याचा म्रुत्यु झाला.
दुसरा दिवशी एक गावकरी सकाळी पाणी भरण्यासाठी गेला, तेव्हा अचानक विहिरीच्या पाण्याने त्याला आत घेचले आणि तो पाण्यात आत जाऊन त्याचा म्रुत्यु झाला. त्या दिवसापासुन त्या विहीरीजवळ कोणीही जाण्याचा प्रयत्न केला नाही. पण कोणाचीही हिंमत झाली नाही. त्यामुळे त्या विहिरीला हिरवी विहिर असे म्हटले जाऊ लागले. कारण त्या विहिरीच्या पाण्याचा रंग हिरवा होता.
*** समाप्त ***
त्या विहीरीत पाणी स्वच्छ असल्याने गावातील सर्व लोक तेथे पाणी भरुन नेत होते. पावसाळा संपला की, उन्हाळ्यात विहिरीच्या पाण्यासाठी खुप मागणी होती.

लोक लांबच्या गावातुन विहिरीचे पाणी न्यायला जात होती. एकदा पावसाळ्यात विहिरीचे काम गावकरींनी करायला घेतले, तेव्हा एक गावकरीचा अचानक तोल गेला. आणि तो विहिरीत पडला. विहिर खोल असल्याने त्याला वाचवता आले नाही. त्यामुळे त्याचा म्रुत्यु झाला.
दुसरा दिवशी एक गावकरी सकाळी पाणी भरण्यासाठी गेला, तेव्हा अचानक विहिरीच्या पाण्याने त्याला आत घेचले आणि तो पाण्यात आत जाऊन त्याचा म्रुत्यु झाला. त्या दिवसापासुन त्या विहीरीजवळ कोणीही जाण्याचा प्रयत्न केला नाही. पण कोणाचीही हिंमत झाली नाही. त्यामुळे त्या विहिरीला हिरवी विहिर असे म्हटले जाऊ लागले. कारण त्या विहिरीच्या पाण्याचा रंग हिरवा होता.
*** समाप्त ***
No comments:
Post a Comment
Nice Blog